HW News Marathi
व्हिडीओ

Rajyapal आणि Uddhav Thackeray यांचात परत वादग्रस्त पत्रव्यवहार ! एकमेकांना दिले सल्ले

“महाराष्ट्राचे राज्यपाल आणि माहाराष्ट्र राज्य सरकार यांच्यातले वाद काही नवीन नाहीत आणि स्पायचं नाव पण घेत नाहीत असं चित्र सध्या समोर आहे. आता सुद्धा पत्रव्यवहार आणि त्यामर्फत झालेल्या दोघांमधल्या चकमकी सध्या समोर आल्या आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री यांनी उद्धव ठाकरेंना विशेष अधिवेशन बोलविण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे आता या विषयानरुन आता पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यात जुंपण्याची शक्यता आहे. “

#Rajyapal #Bhagatsinghkoshyari #uddhavthackeray #Maharashtra #mahavikasaghadi #politics

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

26 गावांना सतर्कतेचा इशारा; Hatnur धरणाचे 4 दरवाजे उघडले

News Desk

दुष्काळात पीक विमा किती फायद्याचा ?

News Desk

मनसे, शिंदे-भाजपचं टार्गेट एकच; ठाकरेंना महागात पडणार? की उध्दवच सर्वांना भारी पडणार?

Manasi Devkar