HW News Marathi
व्हिडीओ

“आमचं पांढरं सोनं गेलं साहेब, आम्ही काय करावं?” सरकारची मदत तोकडी,शेतकरी हवालदिल

राज्यात यंदा सर्वच ठिकाणी अतिवृष्टीने मोठा धुमाकूळ घातला आणि शेतकरी पुरता हवालदिल झाला. विदर्भात थोडी विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली. काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांच्या उरल्यासुरल्या सोयाबीन व कापूस यांसारख्या पिकांचंसुद्धा मोठं नुकसान झालं. विदर्भातील पांढरं सोनं म्हणून ओळख कापसाचंसुद्धा मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे आता जगायचं कस अशा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय? शासनाने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली खरी पण त्यावर शेतकरी समाधानी आहे का? ती मदत पुरेशी आहे का? या बळीराजाच्या नेमक्या काय भावना आहेत? त्याला नेमकं काय अपेक्षित आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे buldhanyache प्रतिनिधी शिवाजी म्हामणकर यांनी.

#UddhavThackeray #MaharashtraFarmers #ThackerayGovernment #HeavyRains #Maharashtra #Farmers #MaharashtraPolitics #DevendraFadnavis #FarmersIssue

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे,राऊतांनंतर कंगणा राणावतचा थेट शरद पवारांवर आरोप! आव्हाडांचं प्रत्युत्तर,’पवारांनी महाराष्ट्र बांधला’

News Desk

“शरद पवार सर्वोच्च, आज गोपीनाथ मुंडे असते तर..”; दोन्ही दिग्गज नेत्यांबाबत Sanjay Raut यांच्या भावना

News Desk

महाराष्ट्रात ‘राष्ट्रपती राजवट’ लागू होणार?; Devendra Fadnavis यांनी दिलं उत्तर..

News Desk