HW News Marathi
व्हिडीओ

Nawab Malik NCP | शिवसेनेने भाजपशी नाते तोडले तर नविन समिकरण होतील..नवाब मलिकांचा दावा !

शिवसेनेने जर भूमिका घेतली तर महाराष्ट्रामध्ये नवी समीकरणे निर्माण होऊ शकतात”, असे सूचक विधान राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले आहे. आज (४ नोव्हेंबर) मुंबईत पत्रकारांशी बोलताना नवाब मलिक यांनी राज्यातील सत्तास्थापनेच्या मुद्द्यावरून भूमिका स्पष्ट केली आहे. “शिवसेनेला असं वाटतंय कि आता आमच्या हातामध्ये राज्याच्या सत्तेची किल्ली आहे. म्हणूनच शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी दावा करत आहे. जर शिवसेनेने ठरवले कि मुख्यमंत्री त्यांचाच हवा तर ते शक्य होऊ शकते. जर शिवसेनेने भाजपशी नातं तोडलं तर याबाबतीत विचार होऊ शकतो”, असे स्पष्ट विधान यावेळी नवाब मलिक यांनी यावेळी केले आहे. दरम्यान, नवाब मलिक यांच्या या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.#NawabMalik #NC #Shivsena #BJP #SanjayRaut #sharadPawar #UddhavThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ambika Soni यांना मुख्यमंत्री पद नको, तर Navjot Singh Sidhu म्हणतात मलाच मुख्यमंत्री करा!

News Desk

मोदी आणि माझी पडली होती गाठ, त्याला वर्ष झाली आता पुर्ण आठ!; Athawale यांनी Modi यांचे केले अभिनंदन

News Desk

राज्यपाल Bhagat Singh Koshyari Maharashtra सोडून Uttarakhand ला परतणार ?

News Desk