HW News Marathi
व्हिडीओ

Rahul Gandhi | काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी कुणीही घेतली नाही !

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आपल्या पदाचा राजीनामा देण्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ठाम आहेत. त्यातच आता राहुल गांधी यांनी एका बैठकीत आपले मत मांडले. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत राहुल गांधी म्हणाले की, मी काँग्रेसच्या पराभवाची जबाबादारी घेत अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवल्यानंतर देखील अनेक वरिष्ठ नेत्यांना आणि मुख्यमंत्र्यांना परभवाची जबाबदारी घ्यावीशी वाटली नाही, याची खंत आहे. #RahulGandhi #INC #SoniaGandhi #loksabhaelection

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आधी महिलांसाठी ५०% आरक्षण आणा; किशोरी पेडणेकरांचा मोदींना टोला

News Desk

झारखंडच्या ‘ॲापरेशन लोटस’चं महाराष्ट्र कनेक्शन ! भाजपच्या मोठ्या नेत्यावर आरोप…

News Desk

Nitesh Rane यांची जीभ पुन्हा घसरली; यावेळी निमित्त Sanjay Raut व Shahu Chhatrapati यांच्या भेटीचं

News Desk