HW News Marathi
व्हिडीओ

Raju Waghmare Congress | ‘गद्दारी’ करून पक्ष सोडून गेलेल्यांबद्दल कोणतंही दुःख नाही !

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अनेक आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी आज (३१ जुलै) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतमुंबईतील गरवारे क्लब येथे भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे, वैभव पिचड, संदीप नाईक तर राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासह काँग्रेसचे नायगावचे आमदार कालिदास कोळंबकर भाजपमध्ये दाखल झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर, “पक्षाशी गद्दारी करुन गेलेल्या कालिदास कोळंबकरांना नायगावची जनता धडा शिकवेल”, असा टोला महाराष्ट्र काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनी लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज भारताची वेगळी ओळख जगासमोर आहे!, Raksha Khadse यांनी केले Narendra Modi यांचे कौतुक

News Desk

“प्रत्येक वेळेला BJP महारष्ट्रच्या नेत्यांचा वापर करून घेतं” – Sanjay Raut

News Desk

इंग्रजीतून Budget सादर झाल्याने Bacchu Kadu नाराज

Manasi Devkar