HW News Marathi
व्हिडीओ

सोयाबीन व कापूस यांच्या वाढीव भावासाठी Ravikant Tupkar यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आज दिनांक 6 रोजी कापूस व सोयाबीनच्या वाढीव भावासाठी एल्गार मोर्चा हा काढला असून यामध्ये होणाऱ्या सतत पावसामुळे शेतकऱ्यांच्या मोठया प्रमाणात नुकसान झाले असून त्यामुळे शेतकरी आर्थिक संकट आले असून त्यातच सोयाबीन व कापूस व इतर पिकांना सुद्धा किंमत या ठिकाणी मिळत नाही त्यामुळे शासनाने सोयाबीन व कापूस व इतर पिकांना भाव वाढवून देण्यात यावे या अशा विविध मागण्यासाठी आज रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वामध्ये ऐतिहासिक असा एल्गार मोर्चा काढण्यात आला

#RavikantTupkar #Farmers #EknathShinde #ElgarMorcha #Soyabean #Farming #Rains #AbdulSattar #DevendraFadnavis #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

NCPकडून ShivSena ला संपवण्याचा प्रयत्न; Sujay Vikhe Patil यांचा आरोप

News Desk

‘या’ ३ कारणांमुळे शिवसेनेसाठी मुंबईतील गुजराती मतदार आहे महत्वाचा !

News Desk

“या सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि बाकी सगळे सुपर मुख्यमंत्री!”, फडणवीसांचा उपरोधिक टोला

News Desk