HW News Marathi
व्हिडीओ

शरद पवार यांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी?

सरकार स्थिर राहावं असे वाटत असेल तर काँग्रेस नेतृत्त्वावर बोलणं टाळावं, असं ट्विट महिला व बालकल्याण मंत्री तसेच काँग्रेसच्या कार्याध्यक्ष यशोमती ठाकूर यांनी केलं आहे. त्यांच्या वक्तव्याचा रोख राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिशेनं असल्याचं बोललं जातंय.शरद पवार यांनी लोकमत नुकतीच मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत त्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. राहुल गांधी यांच्यात सातत्याचा अभाव असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

#SharadPawar #YashomatiThakur #RahulGandhi #NCP #Congress #MahaVikasAghadi #BJP #SatyajitTambe #Maharashtra #Shivsena #AjitPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“तुम्ही शिवसेनेला संपवू शकत नाही, तुम्हीच संपाल”; Sanjay Raut यांचा BJP ला इशारा

News Desk

Devendra Fadnavis, Ajit Pawar यांचा पहाटेचा शपथविधी पाहून मला धक्काच बसला होता Sharad Pawar यांचा खुलासा

News Desk

Jitendra Awhad NCP| आता गिरीश महाजनांनी मुख्यमंत्री बनावं…आव्हाडांची इच्छा..

swarit