HW News Marathi
व्हिडीओ

माझ्या नवऱ्याच्या हातात जेव्हा सत्ता येईल तेव्हाच रस्ते चांगले होतील- Sharmila Thackeray

महाराष्ट्रातील रस्ते आणि त्यावरील खड्डे हा प्रश्न राज्यात नेहमीच चर्चिला जातो. यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी देखील नाराजी व्यक्त करत “माझ्या नवऱ्याच्या हातात सत्ता येईल तेव्हाच राज्यातील रस्ते चांगले होतील” असं वक्तव्य केलं आहे. त्या पुण्यात एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना शर्मिला ठाकरे यांनी हे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्र काय एवढा मागासलेला नाही.

#SharmilaThackeray #RajThackeray #EknathShinde #ShivSena #UddhavThackeray #BJP #DevendraFadnavis #BMC #Maharashtra #HWNews #MNS

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sonu Sood वर Income Tax ने धाड टाकली,धाडीचं मोठ कारण आलं समोर…

News Desk

पूजा चव्हाण प्रकरणात उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया! दोषींवर कारवाई होणार…

News Desk

मुंबईतील पहिला ‘ट्रेडमार्क’ बाप्पा

swarit