HW News Marathi
व्हिडीओ

हा टाईम बॉम्ब मुंबईत फुटल्याशिवाय राहणार नाही!, जितेंद्र आव्हाड यांचा रेल्वेला इशारा

“एसी लोकलमुळे (AC Local Train) वारंवार होणाऱ्या लोकलच्या खोळंब्यामुळे कळव्यातील रेल्वे प्रवाशांचा उद्रेक झाला. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी रेल्वे (Railway) प्रशासनाला इशारा दिला आहे. एसी लोकलमुळे कळवा-मुंब्रातील एक ते दीड लाख प्रवाशांचा खोळंबा होत आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांना महागाईच्या काळात एसी लोकलमधून फिरणं शक्य नाही. त्यामुळे रेल्वेने तात्काळ वेळीच पावलं उचलावीत. नाही तर आम्ही आंदोलन करू. हा टाईम बॉम्ब आहे, हा मुंबईत फुटल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. ”

#JitendraAwhad #ACLocalTrain #NCP #Railway #MumbaiLocal #Lifeline #Kalwa #Mumbra #HwNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विद्यार्थ्यांनी दिला Dhananjay Munde यांना इशारा!

News Desk

महाराष्ट्राची आर्थिक घडी केव्हा बसणार ?Ajit Pawar यांच्या Modi यांच्याकडे ‘या’मागण्या !

Arati More

Shinde सरकारकडून अशोक चव्हाणांच्या 728 कोटीच्या योजनेला मंजुरी !

News Desk