HW News Marathi
व्हिडीओ

Delhi मध्ये उभ राहायला लागतं,बसायला मिळत नाही, Uddhav Thackeray फटकेबाजी

केवळ दिल्लीला जाऊन बसण्यापेक्षा महाराष्ट्र उभा करेन. हा क्रांतिकारक विचार गुलाबराव पाटील यांनी केला. नाहीतर अनेक जणांना केवळ दिल्लीला उभचं राहावं लागतं. बसायलाचं मिळत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी यांनी लगावला आहे. बसायची संधी नाकारून मी राज्याला उभं करेन, राज्याची अस्मिती हा मोठा विचार आहे, त्यातून जे काही उभं राहिलं हा मोठा विचार आहे. राजकारणाच्या पलीकडे जायचं, असं प्रविणजी तुम्ही म्हणाला म्हणजे नेमकं कुठं जायचं, कोणी जायचं, कसं जायचं आम्हांला सांगा. पण जर का तयारी असेल तर आमची तयारी आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी प्रविण दरेकरांना टोला लगावला आहे.

#UddhavThackeray #Delhi #NarendraModi #BJP #NarayanRane #Maharashtra #Cm #MahaVikasAghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊतांच्या लेकीच्या साखरपुड्याला राज ठाकरे का आले नाहीत ?

News Desk

“Coronavirus | ‘कोरोना १००% बरा होऊ शकतो ‘ डाॅक्टरांकडून ऐका तुमच्या प्रश्नांची उत्तरं ! “

Arati More

Deven Bharti मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त; पोलीस दलावर फडणवीसांचं अंकुश?

Chetan Kirdat