HW News Marathi
व्हिडीओ

ujjwal nikam । हैद्राबाद एन्काऊंटर प्रकरणातील पद्धत चुकीची

हैद्राबाद एन्काऊंटर प्रकरणात सर्वसामान्य लोकांनी जल्लोष करण ही चिंताजनक बाब आहे . आणि गुन्हेगारांना शासन होणं ही सामान्य लोकांना आवडल्याचं घातक आहे . मात्र, सध्या गुन्हेगारांना लवकर शासन होत नाही ही जनतेच्या मनातील भावना यानिमित्ताने समोर आली आहे . त्यामुळे हा लोकशाहीसाठी वेकअप कॉल आहे. यामध्ये लोकप्रतिनिधींनी ही असं जाहीररित्या जल्लोष करणं टाळलं असतं तर बर झाल असतं. गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे परंतु हैद्राबाद एन्काऊंटर प्रकरणातील पद्धत चुकीची होती. असं मत जेष्ठ सरकारी वकील उज्वल निकम यांनी सोलापूरमध्ये व्यक्त केलंय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Udayanraje Bhosle | “उदयनराजेंचं काय ठरलय ?” आज फैसला ..!

Arati More

मुंबईत Vile Parle येथे आठ ते दहा घरे कोसळली, 40 पेक्षा जास्त घरांना तडे

Darrell Miranda

Pakistani Jet F-16 shot down | भारताने पाकिस्तानचा डाव उधळला, दिवसभरातील घटनाक्रम

Atul Chavan