HW News Marathi
व्हिडीओ

बळीराजाचा बळी कोण घेतय???……

शेतकऱ्यांच्या आत्महत्या गेल्या काही वर्षात ज्या प्रमाणात वाढल्या आहेत, तितक्याच प्रमाणात सरकारची धोरणे मात्र पूर्ण होताना आढळत नाहीत . शेतकरी आपल्याला अन्न देण्यासाठी इतकी मेहनत करतो. आज त्याच्यावरच हि अशी परिस्तिथी ओढवलेली आहे कि त्यांना त्यांच्याच मूलभूत गरजांसाठी सरकारकडे खटाटोप करावा लागत आहे . शेतकऱ्यांच्या व्यथेचा आधार बनवून नेते मंडळी राजकारणाच्या शिड्या चढतात पण या सर्वांमध्ये या बळीराजाच्या आशा अपेक्षा पायदळी तुडवल्या जातात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“भाजपचे नेते, मंत्र्यांना ‘अग्निपथ’ योजनेबद्दल काहीही माहिती नाही”- Jitendra Awhad

News Desk

Mahadev Jankar RSP | शिवसेना-भाजप ‘रासप’शिवाय सत्तेत येऊ शकत नाही !

Gauri Tilekar

Milind Narvekar हे ‘जगन्मित्र’, MCA च्या निकालानंतर उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची प्रतिक्रिया

News Desk