HW News Marathi
Home Page 1306
Covid-19

४५ वर्षांवरील नागरिकांसाठी केंद्र लस पुरवणार, १८-४४ वयोगटासाठी राज्यांनी लस खरेदी करणं योग्य – सुप्रीम कोर्ट

News Desk
नवी दिल्ली | एकीकडे देशात कोरोना रूग्ण संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे लसीकरण देखील मोठ्या प्रमाणत केले जात आहे. सर्वोच्च न्यायालयात आज (१० मे) होणाऱ्या
महाराष्ट्र

‘देवेंद्रजींसह सर्वांना हात जोडून विनंती’, नितीन गडकरींचं भाजप नेत्यांना महत्वाचं आवाहन

News Desk
मुंबई | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाण वाढत आहे. अशावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री
Covid-19

“सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या नाकामीवर शिक्काच मारला”, सेनेनं केंद्राला डिवचलं

News Desk
मुंबई | कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्या आरोग्य व्यवस्थेसमोर रोज नवे प्रश्न उभे राहताना दिसत असून, बेड, रेमडेसिवीरपाठोपाठ ऑक्सिजनसाठी सगळीकडे ओरड होताना दिसत आहे. दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर
Covid-19

कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारतरत्न द्या ! जयंत पाटलांची पंतप्रधानांकडे पुन्हा मागणी

News Desk
मुंबई । कर्मवीर भाऊराव पाटील यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे
Covid-19

“महाविकासआघाडी सरकारमध्ये शिवसेनेला काय मिळालंय?” भाजपच्या संजय काकडेंचा टोला

News Desk
पुणे । “शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी आज ‘मोदी-शहा का हरले’ हा लेख लिहून स्वत:च्याच राजकीय अपरिपक्वतेचे दर्शन घडवले आहे. संजय
महाराष्ट्र

मनोरा पुनर्बांधणीत भ्रष्टाचार केल्याचा खोटा आरोप करणाऱ्या भाजपने बिनशर्त माफी मागावी !

News Desk
मुंबई । “मनोरा आमदार निवास पुनर्बांधणीसाठी प्रकल्पाची किंमत मोदी सरकारच्या नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच NBCC या कंपनीने ठरविल्याने भाजपाने महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर
Covid-19

शिवसेनेसारखं काम इतर राज्यांना जमलं नाही, म्हणून तिथे चिता पेटलेल्या आहेत !

News Desk
मुंबई । “महाराष्ट्रात राजकीय कार्यकर्ते सरकारला समांतर अशी कोविड यंत्रणा उभी करत आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनास्थिती चांगली आहे. इतर राज्यांमधील पक्षांना मात्र ते जमलं नाही.
Covid-19

काँग्रेस पक्षाशिवाय कोणतीही आघाडी होऊ शकणार नाही, पण…!

News Desk
मुंबई । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय राजकारणातील काँग्रेसच्या कामगिरीबाबत भाष्य केले आहे. देशात नुकत्याच झालेल्या ५ राज्यांच्या निवडणुकांमधील काँग्रेसचा सहभाग आणि कामगिरी याबाबत
Covid-19

पंढरपूरची जागा पटकावल्यानंतर समाधान अवताडे, परिचारक फडणवीस भेटीला !

News Desk
पंढरपूर | राज्यात पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक चांगलीच गाजली. भाजप आणि राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची ठरली होती. दरम्यान, या निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठा धक्का देत
महाराष्ट्र

आदित्य ठाकरेंना मंत्रिपद दिलंत तसंच बहुजन युवकांचं पालकत्व स्वीकारा !

News Desk
मुंबई । भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर राजकीय टोलेबाजी देखील केली आहे. “मुख्यमंत्री