मुंबई | विधान परिषद निवडणुकीसाठी राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेनेचा आज 56 वा वर्धापन दिन आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी
पुणे । यंदाच्या आषाढी वारीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने पुणे विभागातून ६ ते १४ जुलै या कालावधीत ५३० बसेस सोडण्यात येणार आहेत. आषाढी वारीसाठी
मुंबई। वेगाने बदलते तंत्रज्ञान आणि कौशल्यांमुळे औद्योगिक आस्थापनांना अद्ययावत कौशल्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पुरवठा होणे गरजेचे आहे. शाश्वत स्वयंरोजगार आणि अद्ययावत कौशल्यपूर्ण रोजगारासाठी आवश्यक कौशल्यवृद्धीकरिता “कौशल्य श्रेणीवर्धन”
मुंबई | राज्याचे राजकारण विधान परिषद निवडणुकीमुळे चांगलेच ढवळून निघाले आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि भाजपने पक्षांनी खबरदारी म्हणून त्यांच्या आमदारांना वेगवेगळ्या
मुंबई | ईडी, सीबीआय आणि आयटी या तपास यंत्रणा देशाची लोकशाही मजबूत करतात. परंतु, या तपास यंत्रणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बंगल्याबाहेरील शेपूट हलवणारे कुत्रे
मुंबई | विधानपरिषद निवडणूकीत चमत्कार होईल की नाही आणि चमत्कार कसा घडेल हे उभा महाराष्ट्र सोमवारी पाहिलच ना अशा शब्दात विधानपरिषदेच्या निवडणूकीतील रणनीतीवर उपमुख्यमंत्री अजित
मुंबई | ‘विधान परिषद निवडणुकीत महविकास आघाडीची विकेड पडेल भाजपची नाही,’ असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तर नाना पटोले यांनी बोगस
सध्या मात्र हेल्याला डाव देण्याऐवजी पखालाला दिला जात आहे, ते थांबवावे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) मुख्य प्रतोद व मतमोजणी प्रतिनिधी आमदार अनिल पाटील (Anil Patil)