HW News Marathi
राजकारण

मोदी सरकार विरोधात अण्णांचे उपोषण

नवी दिल्ली | जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा मोदी सरकार विरोधात एल्गार पुकारले आहे. येत्या २३ मार्चपासून अण्णा दिल्लीत उपोषणाला बसणार आहेत. दिल्लीतील पंजाबी बाग परिसरातील कार्यलयाचे उदघाटन करुन पुन्हा एकदा चलो दिल्लीचा नारा दिला.

मोदी सराकारने फक्त जनतेला आश्वसनाचे गाजर दाखवून सत्तेवर आले आहेत. तर भ्रष्टाचार संपवण्याची भाषा करुन प्रत्यक्षात मात्र भ्रष्टाचारी मंत्र्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप अण्णा हजारे यांनी केला आहे. तसेच ६० वर्ष झालेल्या शेतकऱ्यांना पाच हजार पेन्शन देण्याची मागणी अण्णांनी केली. भ्रष्टाचाराच्या विरोधात आणलेला लोकपाल कायदा कमकुवत आहे. याविरोधात आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यंदा आपल्याला प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करायचा आहे !

News Desk

पंतप्रधान मोदींपाठोपाठ शहांनी घेतले सोमनाथ मंदिरात दर्शन

News Desk

“हा पुरावा किरीट सोमय्याला नाक घासायला लावणार”, अनिल परबांचा इशारा

Aprna