HW News Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : आता काँग्रेससोबत चर्चा पुढे जाणे शक्य नाही !

अकोला | भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बहुजन वंचित आघाडीची काँग्रेसबरोबरची संभाव्य आघाडी तोडली असल्याची घोषणा आज (१२ मार्च) अकोल्यात केली आहे. काँग्रेससोबत चर्चेचे सर्व प्रस्ताव संपले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आंबेडकर यांनी अकोल्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

येत्या १५ मार्चला राज्यातील ४८ जागांवरील भारिप बहुजन महासंघाच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करणार असल्याचे यावेळी आंबेडकर यांनी सांगितले. मुंबईतील बैठकीनंतरच वंचित बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराची अंतिम यादी जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संभाजी ब्रिगेडचा राजकारणात प्रवेश

News Desk

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी भुजबळांना तुर्तास दिलासा 

News Desk

राहुल गांधींसोबत आदित्य ठाकरे काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’त सहभागी होणार

Aprna