HW News Marathi
राजकारण

Bhima Koregaon Case : वरवर राव यांना महाराष्ट्र पोलिसांनाकडून अटक

पुणे | भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या आरोपावरून महाराष्ट्र पोलिसांनी एक्टिविस्ट वरवर राव यांना त्यांच्या हैदराबाद घरातून अटक करण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलीस वरवर राव यांना पुणे कोर्टात हजर करणार आहेत. राव यांची नजरकैदचा कालावधी शनिवारी (१७ नोव्हेंबर)ला संपला आहे. तसेच राव यांनी कोर्टात जामीनासाठी याचिका दाखल केली होती. परंतु ही याचिका कोर्टाने फेटाळून लावल्यामुळे राव यांना अटक करण्यात आले.

भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी २८ ऑगस्टला देशातील विविध राज्यातील पाच विचारवंतान “अर्बन नक्सल”चा आरोप ठेवत यांना अटक करण्यात आले होते. पुणे पोलिसांनी वरवर राव यांच्या व्यतिरिक्त अरुण फरेरा, वर्नान गोन्साल्विस, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा यांना अटक करण्यात आले होते. या पाचही जणांना नजरकैदेत ठेवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अच्छे दिनचे चित्र काय नागरिकांना जाणवले नाही”, शरद पवारांनी भाजपला टोला लगावला

Aprna

‘थापा’ मारुन राज्य करण्याचे ‘स्किल’ सरकारने कमावले | उद्धव ठाकरे

News Desk

‘बोले तैसा चाले’ असे झाले नाही तर लोक झोडपून काढतात !

News Desk