HW News Marathi
राजकारण

मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका: आंबेडकर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका असल्याचा गौप्यस्फोट भारिप बहुजन समाज पार्टीचेन अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांसह पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सुधींद्र कुलकर्णी यांचे गळी चिरा असा व्हाट्सअप संदेश रावसाहेब पाटील नावाच्या व्यक्तीने भीमा-कोरेगाव दंगल होण्यापूर्वी पाठवल्याचे पुरावे, आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सादर केले. या घटनेमुळे मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा आंबेडकर यांनी यावेळी केली.

दरम्यान कोरेगाव-भीमा घटनेनंतर पोलिसांचे कोबिंग आॅपरेशन सुरू असून दलित कार्यकर्त्यांवर कारवाई सुरू आहे, हे तत्काळ थांबवण्याची मागणी प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तुम्ही स्वतःला ‘गांधी’ समजण्याची घोडचूक करूच नये !

News Desk

सध्या फोटोचे राजकारण सुरू म्हणत नाव न घेता धनंजय मुंडे यांना लगावला टोला!

Seema Adhe

HW Exclusive :”…शिवसैनिकांना वाचवण्यासाठी बोलते, तेव्हा मी खूप मोठी नेता,” दीपाली सय्यद यांचा राऊतांना टोला

Aprna