HW News Marathi
राजकारण

अमेठीत भाजपच्या स्मृती इराणींची आघाडी, काँग्रेसच्या वर्चस्वाला धोका ?

अमेठी | १७ व्या लोकसभा निवडणुकीचा निकालास सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघात आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पिछाडीवर आहेत. तर भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी ७ हाजार ३०० मतांनी आघाडीवर आहेत. आज सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणील सुरुवात झाल्यापासून स्मृती इराणी यांनी आघाडीवर आहेत.

१९६७ पासून केवळ दोन वेळा काँग्रेसचा पराभव झाला होता. राहुल गांधी यांनी येथून २००४ पासून खासदार आहेत. २०१४ मधील निवडणुकीत स्मृती यांनी राहुल गांधी यांना जोरदार टक्कर दिली होती. मात्र, राहुल गांधी यांनी अमेठीतून ४ लाख ८ हजार ६५१ मते मिळवत विजय मिळवला होता. तर स्मृती इराणी यांनी ३ लाख ७४८ मते मिळाली होती. तर आपचे कुमार विश्वास यांनी केवळ २५,५२७ मते मिळाली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजकीय नेत्यांचे निवृत्तीचे वय ठरलेले नसते, सुमित्रा महाजन यांचा नाराजीचा सूर

News Desk

भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी राहुल लोणीकर

Manasi Devkar

“सत्ता तुमच्या बुडाखाली ठेवण्याची राक्षसी महत्वकांक्षा येते, तेव्हा …,” उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

Aprna