HW News Marathi
राजकारण

फडणवीस पवारांची राजकीय जुगलबंदी

औरंगाबाद । “खरिपाची पिके उद्ध्वस्त झाली असताना सरकार अजूनही गाजर दाखविण्याचे काम करत आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या या सरकारला अजून किती आत्महत्या हव्या आहेत”? असा सवाल महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्र्वादीचे नेते अजित पवार यांनी विचारला. राष्ट्रवादीकडून औरंगाबाद येथे संविधान बचाव रॅली करण्यात आली होती, त्यावेळी पवार बोलत होते.

सामान्य माणसांची जाण नसलेल्या सरकारला उलथून टाकल्याशिवाय शांत बसायचे नाही,त्याशिवाय आपल्या देशात चांगले दिवस येणार नाहीत.असा टोला अजित पवारांनी सरकराला लगावला आहे. प्रश्न सोडवता येईनात आणि मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, की 2019 ला मीच मुख्यमंत्री, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून सूत्र हलवावीत हा त्यांचा डावपेच !

News Desk

माकडाच्या ‘त्या’ गोष्टीचा अन् काँग्रेस नेत्यांच्या राजीनाम्याचा काही संबंध नाही !

News Desk

सचिन पायलट यांच्या समर्थकांनी अडविला रस्ता

News Desk