HW News Marathi
राजकारण

आम्ही सत्तेत आलो तर निवडणूक आयोगाला तुरुंगात टाकू !

मुंबई | भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अत्यंत वादग्रस्त विधान केले आहे. “आम्ही सत्तेत आलो तर निवडणूक आयोगाला तुरुंगात टाकू”, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे. आम्हाला हवे ते बोलण्याचा अधिकार राज्यघटनेने दिलेला असताना पुलवामाबद्दल बोलू नका असे म्हणत आम्हाला एखाद्या मुद्द्यावर बोलण्यापासून रोखले जाते, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी यवतमाळमधील एका रॅलीदरम्यान म्हटले आहे. “आम्ही जर सत्तेत आलो तर आम्ही निवडणूक आयोगाला दोन दिवस तुरुंगात टाकू”, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसच्या जाहीरनाम्यासाठी रघुराम राजन करणार मदत ?

News Desk

LIVE UPDATES | महागाई विरोधात कॉंग्रेसची भारत बंदची हाक, बंदला २१ पक्षांचा पाठिंबा

News Desk

#LokSabhaElections2019 : पंतप्रधान मोदींनी ट्विट केला निवडणूक प्रचाराचा पहिला व्हिडीओ

News Desk