HW News Marathi
राजकारण

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते होणार साहित्य संमेलनाचे उदघाटन

मुंबई | ज्येष्ठ इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनाचे निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव आयोजकांनी तडकाफडकी सेहगल यांना पाठविलेले निमंत्रण रद्द केले. दरम्यान, हे निमंत्रण रद्द केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र, आता हा वाद मिटला आहे. ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते करण्यात येणार आहे. साहित्य महामंडळ आणि घटक संस्थांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप हळूहळू सर्व मित्र पक्षांना संपवते! – शरद पवार

Aprna

शिवसेनेचे सर्व मंत्री भाजपला सामील, सेनेच्या आमदाराचा मंत्र्यांवर आरोप

News Desk

पंतप्रधान मोदी दुपारपर्यंत गोव्यात दाखल होण्याची शक्यता

News Desk