Site icon HW News Marathi

जाणून घ्या… आज महाराष्ट्रातील सत्तांतराच्या युक्तिवादावर सर्वोच्च न्यायालयात नेमके काय घडले?

नवी दिल्ली |  महाराष्ट्रातील सत्तांतरावर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court ) उद्या सुनावणी होणार आहे. न्यायालयात आज (3 ऑगस्ट) दोन्ही बाजूचा युक्तीवाद पूर्ण केला आहे. न्यायालयात उद्या (4 ऑगस्ट) सकाळी पहिल्या क्रमकांचे प्रकरण आहे. न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय खंडपीठासमोर युक्तिवाद पडला आहे.

न्यायालयात  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची बाजू हरिश साळवे मांडत  असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाची बाजून वकिल कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी बाजू मांडली. न्यायालयात राज्यातील सत्तांतरावर कोणाला फटकारले. याबद्दल न्यायालयात महाराष्ट्र सत्तांतरावर युक्तिवादा नेमके काय काय म्हणाले.

नीरज कौल यांचा युक्तिवाद

तुषार मेहता यांचा युक्तिवाद

महेश जेठमलानी यांचा युक्तिवाद

कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद

सरन्यायाधीश –  तुमचे म्हणणे आहे की, शिंदे गटाने भाजपमध्ये विलीन व्हायाला हवे किंवा वेगळा पक्ष काढालायला हावा?

 

अभिषेक मनूसिंघवी यांचा युक्तिवाद

हरीष साळवे यांचा युक्तिवाद

सरन्यायाधीश – पक्षाला काहीच अर्थ राहणार नाही. आमदार म्हणून निवडून कोणी काहीही करू शकतात

सरन्यायाधीश –  तुम्ही निवडणूक आयोगाकडे मग का गेलात?

सरन्यायाधीश – न्यायालयात पहिली धाव कोणी घेतली?

सरन्यायाधीश –  दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे की,  काही आमदारांच्या माध्यमातून सभापतींना नोटीस पाठवून त्यांना कोणताही निर्णय घेण्यापासून रोखता येईल. मग ते पुन्हा काम करु शकणार नाही.

Exit mobile version