HW News Marathi
राजकारण

मुस्लिम समाजाने आता वाघ व्हावे !

नवी दिल्ली | नेहमीत वादग्रस्त विधानासाठी प्रसिद्ध नेते एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहे. अकबरुद्दीन यांनी म्हटले की, “यावेळी अकबरुद्दीन यांनी ‘१५ मिनिटांसाठी पोलिस हटवा’ या वक्तव्याचा पुनरुच्चार केला. झुंडबळी (मॉब लिचिंग) मुद्यावरून मुस्लिम समाजाने आता वाघ व्हावे असा सल्ला दिला.” अकबरुद्दीन यांनी करीमनगर येथे आयोजित एका सभेला संबोधित करताना वादग्रस्त विधान केले आहे.

अकबरुद्दीन म्हणाले की, ‘१५ मिनिटांसाठी पोलीस हटवा’ या वक्तव्याचा पुनरुच्चार केला. हुतात्म्याची भावना असेल तर कुणीही झुंडबळी (मॉब लिचिंग) किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आपले काहीच वाकडे करू शकत नाही. जग त्यालाच घबरते जो भीती घालतो, आणि ज्याला भीती दाखवणे माहिती आहे, त्यालाच जग घबरते, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुकद्वारे राज्यातील जनतेला संबोधित करणार

Aprna

बाळासाहेबांच्या स्मृती दिनानिमित्त वाळू शिल्पातून राम मंदिराचा मुद्दा उपस्थित

News Desk

“सरकारमध्ये जे खुर्चांना फेविकॉल लावून बसलेत”, संजय राऊतांची टीका

Aprna