HW News Marathi
राजकारण

मुंबईकरांचा मनस्ताप अब की बार लांबूनचं नमस्कार……

मुंबई | भाजपच्या मेळाव्यामुळे मुंबईकरांची मोठी गैरसोय झाल्याने राष्ट्रवादीने भाजपवर तोंडसुख घेतले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी टि्वट करून भाजपची मुंबईकरांविषयी हिच का संवेदनशिलता असा सवाल केला आहे.

मुंबईकरांची गैरसोय टळावी म्हणून रात्री पायपीट करणाऱ्या शेतकऱ्यांकडून भाजपने धडा घ्यावा, असा सल्लाही त्यांनी भाजपला दिला आहे.

भाजपने बूक केलेल्या रेल्वेमुळे अनेक लोकल रद्द झाल्याने मुंबईकरांनी बसेसेचा पर्याय निवडला परंतु बसेसेदेखील जाण्यासाठी रस्ता नसल्याने प्रवाशी संतप्त झाले आहेत, अनेक ठिकाणी मुंबईकरांनी भाजपच्या बसेसे अडवल्याचे चित्र पाहवयास मिळाले, त्यावर देखील वाघ यांनी टीका केली आहे. अब की बार भाजपला लांबूनच नमस्कार असे त्यांनी ट्विट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोळी लागून पुण्यातील भाजप नगरसेवक जखमी

News Desk

लादेनला समुद्रात दफन केलं तसं याकूब मेमनला का केलं नाही? तेव्हा सरकार कोणाचं होतं?; आदित्य ठाकरेंचा थेट सवाल

Aprna

प्रियांका गांधी आजपासून उत्तर प्रदेश दौऱ्यावर

News Desk