HW News Marathi
राजकारण

…नाहीतर देशातील जनता आमच्यावर विश्वास ठेवणार नाही !

नवी दिल्ली | “मला असे वाटते कि आता राम मंदिराच्या कामाला सुरुवात झालीच पाहिजे. कारण, तसे झाले नाहीतर देशातील जनता आमच्यावर पुन्हा विश्वास ठेवणार नाही”, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा छेडला आहे. “यंदाच्या लोकसभेत एनडीएने ३५० हुन अधिकच आकडा गाठला आहे. भाजपकडे ३०३ तर शिवसेनेकडे १८ खासदार आहेत. राम मंदिर उभारण्यासाठी आणखी काय हवे ?”, असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मार्गारेट अल्वा UPA कडून उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार; शरद पवारांनी केली घोषणा

Aprna

संकटमोचक गिरीश महाजन !

News Desk

#LokSabhaElections2019 : पार्थ पवार यांची उमेदवारी अजून निश्चित झालेली नाही !

News Desk