HW News Marathi
राजकारण

भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य, आमदार आहुजा वादाच्या भौव-यात

नवी दिल्ली | भाजपातील वाचाळवीर नेते सर्वांनाच सुपरीचित आहेत. अनेकदा चुकीच्या वक्तव्यामुळे भाजपाच्या या वाचाळवीरांनी पक्ष अध्यक्ष अमित शहा यांच्यासह नरेंद्र मोदींना देखील अनेकदा अडचणीत आणले आहे. पुन्हा एकदा भआजपाचे आमदार ज्ञानदेव आहूजा यांनी विवादास्पद वक्तव्य केले आहे. जवाहरलाल नेहरु हे गोमांस खात होते, ते पंडित कसे होऊ शकतात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

राजस्थानच्या रामगढचे भाजप आमदार ज्ञानदेव आहूजा म्हणाले, ”जवाहरलाल नेहरू पंडित नव्हते. ते गाई व वराहचे मांस खात होते. वराह मुसलमानांसाठी अपवित्र तर, गाई आमच्यासाठी पवित्र आहे. जो प्राण्यांना खातो तो कधीच पंडित होऊ शकत नाही. परंतु त्यांच्या मागे ब्राम्हण जोडले गेले.

आमदार ज्ञानदेव आहूजा यांनी यापूर्वीही वादग्रस्त वक्तव्य केले होते. जवाहर नेहरु विद्यापीठात (जेएनयु) विद्यार्थी किती बिअर पितात, मटन किती खातात, कंडोम किती वापरतात याची आकडेवारी त्यांनी दिली होती. या वक्तव्यावरुन त्यांच्यावर टिकेची झोड उठली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“विधान परिषदेच्या निवडणुकीत एका पक्षाची 3 मते 21 कोटी रुपये मते फुटली,” मिटकरींचा खळबळजन आरोप

Aprna

थरुर यांना मोदींविरोधात केलेल्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी जातमुचलक्यावर जामीन मंजूर

News Desk

…कि लोकांचीच लेकरं मांडीवर घेणार ?, भाजपविरोधात राष्ट्रवादीची बॅनरबाजी

News Desk