HW News Marathi
राजकारण

उद्धव ठाकरे मुंबईत दाखल, शिवसैनिकांनी केले जंगी स्वागत

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अखेर त्यांच्या अयोध्या दौऱ्याहून मुंबईत परतले आहेत. शिवसैनिकांकडून मुंबई विमानतळावर उद्धव ठाकरे यांचे ढोलताशाच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले आहे. मुंबई विमानतळावरून उद्धव ठाकरे आता मातोश्रीकडे रवाना झाले आहेत. उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा अवघ्या २४ तासांमध्ये संपला असून ते आता अयोध्येहून मुंबईला परतले आहेत.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला आहे. मात्र त्यांनी अयोध्येतील जनतेशी संवाद साधलेला नाही. खरंतरं, उद्धव ठाकरे रविवारी पत्रकारांशी आणि त्यानंतर अयोध्येतील जनतेशी हिंदीतून संवाद साधणार होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले भाजपमध्ये जाणार ?

News Desk

“…आपण उगाच टाहो फोडतो”, उद्योगासंदर्भात राज ठाकरेंचे मोठे विधान

Aprna

महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा हा प्रयत्न | आव्हाड

News Desk