HW News Marathi
राजकारण

आम्ही दुष्काळाचा सामना करण्यास तयार !

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज (२ मे ) झालेल्या कॅबिनेट बैठकीत राज्यातील भीषण दुष्काळ समस्या लक्षात घेत मंत्र्यांना काही आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्या त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याना त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यांचा आढावा घेण्याचे, दुष्काळी दौरे करण्याचे आदेश दिले आहेत. आपण दुष्काळाचा सामना करण्यास तयार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटले आहे.

देशात सध्या लोकसभा निवडणुकांमध्ये वार वाहत आहेत. देशभरात एकूण ७ टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. दरम्यान, त्यापैकी पहिले चार टप्पे पार पडले आहेत. ज्यात महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघांचा समावेश होता. या निवडणुकांच्या काळात राज्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळग्रस्त परिस्थितीकडे कोणत्याही राजकीय पक्षाचे लक्ष नव्हते. मात्र, आता अखेर राज्य सरकारला जाग आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केरळमधील काँग्रेसचे खासदार एम.आई. शानवास यांचे निधन

News Desk

मोदींच्या जाहीरसभेत भाजपच्या एका मंत्र्यांकडून महिला मंत्र्यांचा विनयभंग

News Desk

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुले अनाथ म्हणजे लावारिस असतात !

News Desk