मुंबई | राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भाजपला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले आहे. मात्र, शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरून सत्ता संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज...
मुंबई | राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दोन आठवडे उलटून गेले असूनही अद्याप सरकार स्थापन झाले नाही. मुख्यमंत्री पदावरून दोन्ही पक्षात संघर्ष सुरू आहे. राज्यापाल...
मुंबई | महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, असा पुनरुच्चार शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. “राज्यापालांनी जी संधी भाजपला दिली आहे. त्यांचा त्यांनी याला लाभ...
मुंबई। राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्तास्थापन करण्याचे निमंत्रण दिले आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकाला लागून दोन आठवडे लागून सुद्ध...
मुंबई | गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या अयोध्येतील रामजन्मभुमीच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक निर्णय दिला आहे. “अयोध्येतील वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच,” असा निकाल सर्वोच्च न्यायालायाने...
मुंबई | गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेला रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाचा वादवर अखेर पडदा पडला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, अयोध्येतील वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच, असा निकाल...
मुंबई | महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष असूनही ते सत्तास्थापनेचा दावा करीत नाहीत. विधानसभेची मुदत 8 नोव्हेंबरला संपुष्टात आली आहे. या काळात कोणतेही सरकार स्थापन झाले...
मुंबई। राज्यात सत्ता स्थापनेवरून पेच निर्माण झाला आहे. शिवसेना आणि भाजव मुख्यमंत्री पदावरून ठाम भूमिका घेतली आहे. यामुळे राज्यात सरकार स्थापन होण्यास विलंब होत आहे....
मुंबई | “अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाला जनादेश मिळाला आहे,” असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. राऊत पुढे म्हणाले की, शिवसेना आपल्या...