मुंबई | “काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली. बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद झाला. ही दारं गेली अडीच वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी...
मुंबई | ‘शिवसैनिकांनी ठरवले तर हे सगळेच लोक कायमचे ‘माजी’ होऊ शकतील. यापूर्वीचा बंडाचा इतिहास तेच सांगतो. वेळीच सावध व्हा, शहाणे व्हा,’ अशा शब्दात शिवसेनेचे...
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नेत नवाब मलिक आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विधान परिषदेत मतदान करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने नकारली आहे. यामुळे...
मुंबई | राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि राज्याचे माजी अनिल देशमुख यांचा मतदान करण्याचा अर्ज पीएमएलए विशेष न्यायालयाने फेटाळला. मलिक आणि देशमुखांना...
मुंबई | “कोणी किती आणि काही प्रयत्न केले तरी महाविकासआघाडीचे चारही उमेदवार राज्यसभेवर निवडून जाणार आहेत,” असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला...
मुंबई | “महाविकासआघाडीला गरज असेल तर आमच्याशी संपर्क साधावा,” असे सूचक वक्तव्य एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी राज्यसभा निवडणुकीत महाविकासआघाडीला मतदान करण्यासंदर्भात म्हणाले. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागा...
मुंबई | गेल्या अडीच वर्षात तुम्ही मुस्लिमांसाठी काय केले?, असा सवाल समाजवादी पार्टीने पत्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे. समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा अखिलेश यादव...
मुंबई | “मतदानाची प्रक्रिया समजवण्यासाठी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले, आमदारांना कोडले म्हणणारे मुर्ख, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या आणि राणे...
मुंबई | राज्यसभा उमेदवारांना मतदान करण्यात यावे, त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडीच्या न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. मलिकांच्या वकिलांमार्फत राष्ट्रवादीने...