HW News Marathi

Tag : शेतकरी

राजकारण

जमीन, आकाश, अंतराळातसुद्धा सर्जिकल स्ट्राईकचे धाडस या चौकीदाराच्या सरकारने केले !

News Desk
मीरत (उत्तर प्रदेश) | जे लोक ७० वर्षात गरिबांचे बँकेत खाते उघडू शकले नाहीत, ते लोक आता गरिबांच्या खात्यात पैसे काय जमा करणार, असा सवाल...
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी रासप नेते रत्नाकर गुट्टेंना अटक

News Desk
परभणी | गंगाखेड शुगर्सचे चेअरमन आणि रासप नेते रत्नाकर गुट्टे यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी आज (२६ मार्च) अटक करण्यात आली आहे. गंगाखेड सत्र न्यायालयाने गुट्टे...
राजकारण

जवानांचा जय व किसानांचा पराजय असे होऊ नये !

News Desk
मुंबई । निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागेल. त्यामुळे सर्वत्रच उद्घाटने, मुहूर्त, घोषणांचा धूमधडाका सुरू झाला आहे. पंतप्रधान मोदी यांच्याही सभा, भाषणांचा धडाका सुरू आहे.मध्य प्रदेशात पुढील...
महाराष्ट्र

सरकार शेतकऱ्यांचा लाँग मार्च दडपण्याचा प्रयत्न करत आहे | अजित नवले

News Desk
मुंबई | सरकार विरोधात पुन्हा एकादा शेतकऱ्यांचा लाँग मार्च नाशिकहून आज (२० फेब्रुवारी) निघाला आहे. गत वर्षी देखील शेकऱ्यांनी लाँग मार्च काढला होता. त्यावेळी सरकारने...
अर्थसंकल्प

#Budget2019 : आता शेतकऱ्यांच्या खात्यात येणार दरवर्षी ६ हजार रुपये

News Desk
नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी ‘प्रधान मंत्री किसान सन्मान निधी‘ची घोषणा करण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत...
महाराष्ट्र

९२ व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ग्रंथ दिंडीने सुरुवात

News Desk
यवतमाळ | ९२ व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ग्रंथ दिंडीने आज (११ जानेवारी) सुरुवात झाली आहे. ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांच्या हस्‍ते संमेलनाचे उद्घाटन...
राजकारण

आधी माझ्या शेतकऱ्यांचे काय करता ते बोला !

News Desk
बीड | आगामी लोकसभा निवडणुकीत युतीची चर्चा करण्याआधी माझ्या शेतकऱ्यांचे काय करता ते बोला, तुमचे दिवस आता कमी राहिलेत तरी किती? असा सवाल करत शिवसेना...
राजकारण

आता २०१९ संपूर्ण परिवर्तनाचे वर्ष ठरेल काय, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल!

News Desk
मुंबई | सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींच्या सरकारविरोधी पत्रकार परिषदेने 2018 या वर्षाची सुरुवात झाली आणि रिझर्व्ह बँकेला सरकारी बटीक बनविण्याच्या प्रयत्नाने या वर्षाची अखेर झाली....
राजकारण

देशात आणीबाणी सदृश्य स्थिती !

News Desk
अहमदनगर । विरोधकांना नाउमेद करण्याची भूमिका सध्याचे सरकार घेत असून देशात आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. असा गंभीर आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार...
राजकारण

घाम गाळून पिकवलेला कांदा ‘आत्मघातकी’ ठरत आहे !

News Desk
मुंबई | दिल्लीत आत्मघाती हल्ल्यांचा भयंकर कट उधळल्याची बातमी गाजते आहे, पण त्याहीपेक्षा भयंकर स्फोटक बातमी महाराष्ट्रात खदखदत आहे. राज्यातील शेतकरी कोणत्याही स्फोटकांशिवाय आत्महत्या आणि...