HW News Marathi

Tag : त्रिपुरा

महाराष्ट्र राजकारण

Featured रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती

Aprna
मुंबई | सतत वाद ओडावून घेणारे भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांचा राजीनामा अखेर मंजूर झाला आहे. यानंतर महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी रमेश बैस (Ramesh Bais)...
देश / विदेश

सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा! त्रिपुरा प्रकरणी HW नेटवर्कच्या पत्रकारांविरोधात दाखल दोन्ही FIR ला स्थगिती

News Desk
नवी दिल्ली | HW न्यूज नेटवर्कला मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने HW न्यूज आणि आमच्या पत्रकारांविरुद्ध दाखल केलेल्या त्रिपुरा पोलिसांच्या दोन्ही एफआयआरला स्थगिती देण्याचे...
देश / विदेश

HW न्यूज नेटवर्कच्या दोन्ही महिला पत्रकारांना जामीन मंजूर

News Desk
नवी दिल्ली । त्रिपुरा हिंसाचाराचं वृत्तकांन करणाऱ्या HW न्यूज नेटवर्कच्या दोन पत्रकार समृद्धी सकुनिया आणि स्वर्णा झा यांना आज (१५ नोव्हेंबर) अखेर जामीन मंजूर झाला...
महाराष्ट्र

अमरावतीत मोठा तणाव, ‘या’ चार जिल्ह्यांतून मागविले पोलीस

News Desk
मुंबई | त्रिपुरा हिंसाचाराचं पडसाद गेल्या दोन दिवसात महाराष्ट्रात पडले. राज्यात अमरावतीत काल (१२ नोव्हेंबर) रझा अकादमीच्या वतीने काढलेल्या रॅलीत जमावानं पोलिसांवर दगडफेक केल्यामुळे हिंसक...
महाराष्ट्र

“दंगली पेटवून महाराष्ट्र अशांत करणं हे भाजपचे षडयंत्र!”

News Desk
मुंबई | त्रिपुरा घटनेच्या आडून महाराष्ट्रात दंगली पेटवून त्यावर उत्तर प्रदेशात आपली राजकीय पोळी भाजण्याचे भाजपचे षडयंत्र असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचं अध्यक्ष नाना...
महाराष्ट्र

अमरावती हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी १४४ कलम लागू

News Desk
मुंबई | त्रिपुरा हिंसाचाराचे लोण महाराष्ट्रात पसरले आहे. त्रिपुरात झालेल्या घटनेच्या निषेदार्थ अमरावतीत काल (१२ नोव्हेंबर) काढलेल्या रॅली जमावानं पोलिसांवर दगडफेक केल्यामुळे हिंसक वळण आले...
महाराष्ट्र

“अमरावतीची परिस्थिती नियंत्रित कशी ठेवायची यावर आमचं लक्ष”

News Desk
मुंबई | “आमरावतीची परिस्थिती नियंत्रित कशी ठेवायची, आणि शांतता कशी राखायची यावर लक्ष केंद्रीत करत आहोत, असे आवाहन दिलीप वळसे-पाटील यांनी जनतेला केले आहे. आम्ही...
महाराष्ट्र

“रझा अकादमीची एवढी ताकद नाही, यामागे वेगळेच लोक!”

News Desk
मुंबई | रझा अकादमीची एवढी ताकद नाही, त्याच्यामागे वेगळेच लोक आहेत, असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं. त्रिपुरातील हिंसचारच्या निषेधार्थ राज्यातील अमरावतीत रॅली...
महाराष्ट्र

त्रिपुरा हिंसाचारांचं अमरावतीत तीव्र पडसाद; बंदला हिंसक वळण, तणावाचं वातावरण

News Desk
मुंबई | त्रिपुरा हिंसाचाराचं तीव्र पडसाद राज्यात पडले आहेत. अमरावतीत काल (१२ नोव्हेंबर) त्रिपुरा अत्याचार आणि प्रार्थनास्थळांच्या नासधूस घटनंच्या निषेदार्थ काढलेल्या रॅलीत पोलिसांवर दगडफेक झाली...
देश / विदेश

त्रिपुरातील घटनेचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद; मालेगावत रॅलीला हिंसक वळण

News Desk
मुंबई। त्रिपुरात मुस्लीम समाजावर होत असलेल्या कथित अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात विरोध दर्शविणारी रॅली आज ( १२ नोव्हेंबर) काढण्यात आली होती. या रॅलीला हिंसक वळण लागले....