HW News Marathi

Tag : संभाजीनगर

राजकारण

Featured ‘औरंगाबाद’चे नामांतर ‘संभाजीनगर’ करण्याच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

Aprna
मुंबई | महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद (Aurangabad) शहराचे नामांतर करत ‘संभाजीनगर’ (Sambhajinagar) करण्यात आले होते. परंतु, राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर त्यांनी महाविकास...
राजकारण

Featured उद्या आम्ही अधिकृत कॅबिनेट करून नामांतराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करणार! – मुख्यमंत्री

Aprna
मुंबई | “महाविकास आघाडी सरकारने शेवटच्या कॅबिनेटमध्ये औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि आणखी काही निर्णय घेतले. ही कॅबिनेट बैठक बेकायदेशीर होती. आणि म्हणून उद्या सकाळी...
राजकारण

Featured “औरंगजेब तुमचा कोण लागतो, की तुम्ही ‘त्या’ निर्णयाला स्थगिती देताय?,” राऊतांचा शिंदे सरकारला सवाल

Aprna
मुंबई | “औरंगजेब आता तुमचा अचानक कसा नातेवाईक झाला. औरंगजेब तुमचा कोण लागतो की, तुम्ही त्या निर्णयाला स्थगिती देताय?,”  असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत...
राजकारण

Featured ठाकरे सरकारच्या नामांतराला शिंदे सरकारनी दिली स्थगिती

Aprna
मुंबई | औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि नवी मुंबईतील प्रस्ताविक आंतरराष्ट्रीय विमानतळाचे दि.बा.पाटील असं नामांतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेवटच्या मंत्रिमंडळात घेतलेल्या निर्णयाला नवनिर्वाचित मुख्यमंत्री...
राजकारण

Featured माझ्याकडून काही चुकले असेल, कोणाला दुखावले असेल तर…! – मुख्यमंत्री

Aprna
मुंबई | “माझ्याकडून काही चुकले असेल किंवा कोणाला दुखावले असेल तर मला माफ करा. माझ्याच लोकांनी मला धोका दिला. यामुळे आजही परिस्थिती निर्माण झाली आहे,...
महाराष्ट्र राजकारण

Featured बाळासाहेब ठाकरेंचे ‘हे’ स्वप्न उद्धव ठाकरे पूर्ण करणार; औरंगाबादच्या सभेत दिले संकेत

Aprna
मुंबई। औरंगाबादचे नामांतर करून संभाजीनगर करावे, हे स्वप्न माझे वडील बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिले होते. आणि मी ते विसरलेलो नाही, असे राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना...
महाराष्ट्र

Featured मतदानाची प्रक्रिया समजवण्यासाठी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले, आमदारांना कोडलं म्हणणारे मुर्ख!

Aprna
मुंबई | “मतदानाची प्रक्रिया समजवण्यासाठी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले, आमदारांना कोडले म्हणणारे मुर्ख, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या आणि राणे...
महाराष्ट्र

आजपासून 9 मेपर्यंत औरंगबादमध्ये जमावबंदी लागू, पोलिसांचे आदेश

Aprna
राज्यातील मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज ठाकरेंनी सरकारला ३ मेपर्यंता अल्टीमेटम दिला आहे....
महाराष्ट्र

राज ठाकरे हे ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार

Aprna
महाराष्ट्रातील शांतता भंग करण्याची इच्छा नाही, पण भोंग बंद करा. पाच वेळा जर भोंगे लावला तर पाच वेळा हनुमान चालिसा लावू, असे राज ठाकरे म्हणाले...