HW News Marathi

Tag : सरकार

महाराष्ट्र

“सुनलो हमारी बात…” आमदार बच्चू कडूंचे पावसात सरकारविरोधी आंदोलन

News Desk
मुंबई | प्रहार क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. कडू यांनी राज्य सरकार विरोद्धात हे आंदोलन...
देश / विदेश

रमजानमध्ये दहशतवाद्यांविरोधी कारवाया थांबवा, मुफ्तींची मागणी

News Desk
श्रीनगर | रमजानच्या पवित्र महिन्यात भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधातील कारवाया थांबविण्यात याव्या, अशी मागणी जम्मू कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री व पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी केली आहे....
क्रीडा

महाराष्ट्र सरकारकडून नेमबाज राही सरनोबतला पगारच नाही

News Desk
मुंबई | नेमबाज भारताचे नाव जगभर करणाऱ्या राही सरनोबतला गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्र सरकारने पगार न दिल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. तसेच नेमबाज राही सरनोबत...
राजकारण

इसिसचा धोका वाढत असल्याचा हा इशारा !

News Desk
मुंबई | मुंब्रा, संभाजीनगर येथून ज्या नऊ जणांना ताब्यात घेतले आहे ते सर्व ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेशी संबंधित आहेत. ही संघटना म्हणजे ‘इसिस’चेच...
महाराष्ट्र

अयोध्येत बौद्धांनाही जागा द्यावी !

swarit
वर्धा । सध्या राम मंदिराचा मुद्दा देशभर चांगलाच गाजत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक नवीन प्रस्ताव सरकारसमोर मांडला आहे. “अयोध्येत हिंदू,...
मुंबई

महाराष्ट्रातील पेंशनरचे आझाद मैदान येथे धरणे आंदोलन

swarit
मुंबई | इपीएस १९९५ पेंशनरांचा सरकार अंत पहात आहे काय ? असे वाटावे इतके या प्रश्नावर सरकारने दुर्लक्ष केले आहे. २ वर्षाचे वेटेज देण्याचा नियम...
देश / विदेश

अलाहाबादनंतर शिमलाचे नाव बदलून श्यामला होणार ?

Gauri Tilekar
शिमल| अलाहाबाद नावानंतर हिमालय प्रदेश सरकारकडून ‘शिमलाचे’ नाव बदलण्याचा विचार सुरु आहे. उत्तरप्रदेशच्या सरकारने अलाहाबादचे नामांतर करून प्रयागराज करण्याच्या निर्णयानंतर आता हिमालय प्रदेशाच्या मुख्यमंत्री जय...
राजकारण

राष्ट्रपतींनी स्वीकारला एम.जे.अकबरांचा राजीनामा

News Desk
नवी दिल्ली| लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे वादात सापडलेल्या एम.जे. अकबर यांच्या समोरील समस्या अजून वाढत जाण्याची शक्यता असल्याने अकबर यांनी परराष्ट्र राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तब्बल...
राजकारण

राष्ट्रवादीचे राज्यभरात निषेध मोर्चे

swarit
मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आजपासून (१५ ऑक्टोम्बर) राज्यात निषेध मोर्चे काढण्यात येणार आहे. राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती ओढवली आहे. जसे लोडशेडिंग, इंधनाची दरवाढ आणि महागाईने...
मुंबई

जीएसटीनंतर लवकरच नवा कायदा

News Desk
मुंबई| वस्तू आणि सेवा कराच्या अमलबजावणी नंतर आता व्यवसाय सुलभीकरणासाठी मोदी सरकार अजून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्याची शक्यता कर्जरोखांच्या हस्तांतरणासाठी देशभरात समान मुद्रांक शुल्क आकारले...