भाजपच्या बाटग्यांचं महामंडळ म्हणजे शिवसेनेवर सोडलेले भाडोत्री कुत्तरडेच!
मुंबई। राजकारणात विरोधी पक्ष एकमेकांवर नेहमीच टीका करत असतात. भाजप देखील युती तुटल्यापासून शिवसेनेनवर टीका करत आहे. त्याला कारणंही तसंच आहे. दृष्टीक्षेपात असलेली मुंबई महापालिका...