HW News Marathi

Tag: BJP

Covid-19

अनावश्यक बाबींकडे लक्ष देण्यापेक्षा शेतकर्‍यांना मदत द्या, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

News Desk
मुंबई | अतिवृष्टी-बोंडअळीमुळे कापूस-सोयाबीनचे प्रचंड नुकसान झालेले असताना सुद्धा विदर्भातील शेतकर्‍यांना कुठलीही मदत नाही. शेतमाल खरेदी सुद्धा अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे अन्य अनावश्यक बाबींकडे...
महाराष्ट्र

मला पक्षाने विधानपरिषदेचे आश्वासन दिले आहे ते नक्की पाळले जाईल, मेधा कुलकर्णींचा विश्वास

News Desk
मुंबई | भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी पक्षांतर करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. मेधा कुलकर्णी भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याचे बोलले जात होते....
महाराष्ट्र

अर्णब गोस्वामींना सुटका मिळेपर्यंत भाजप काळ्या फीती लावून करणार सरकारचा निषेध – चंद्रकांत पाटील

News Desk
मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतल्यानतंर भाजप त्यांच्या मागे ठामपणे उभे राहिले आहे....
महाराष्ट्र

बहुजन नेत्यांचे भाजपमध्ये खच्चीकरण केले जात असल्याची चर्चा चुकीची – पंकजा मुंडे

News Desk
बीड | ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप पक्ष सोडल्यानंतर अनेकांना भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा जीव घुसमटत आहे, असे म्हटले जात होते. भाजप पक्षात बहुजन नेत्यांचे खच्चीकरण...
देश / विदेश

दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर भाजप नेत्याची आणीबाणीची पोस्टरबाजी

News Desk
नवी दिल्ली | रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या अटकेच्या कारवाईची तुलना भाजपकडून १९७५च्या आणीबाणी...
महाराष्ट्र

आपल्या कार्यकर्त्यासाठी भाजप रस्त्यावर, संजय राऊतांचा भाजपला टोला

News Desk
मुंबई | अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यामुळे भाजपने राज्यभरात आंदोलन पुकारले आहे. पण, ‘अर्णब गोस्वामी हे भाजपचे कार्यकर्ते...
महाराष्ट्र

आम्ही पोपट-बीपट पाळत नाही…ते काम शिवसेनेचंच !, चंद्रकांत पाटलांची टीका

News Desk
मुंबई । अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, अलिबाग पोलिसांच्या या कारवाईनंतर राज्यासह केंद्रातील देखील...
महाराष्ट्र

अर्णब गोस्वामीवरील कारवाई म्हणजे अन्वय नाईक यांना मविआ सरकारकडून न्याय आणि श्रदधांजली: सचिन सावंत

News Desk
मुंबई | अलिबागचे व्यावयायिक अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पत्रकार अर्णब गोस्वामींवर पोलिसांनी केलेली कारवाई योग्यच असून या कारवाईचा आणि पत्रकारितेचा संबंध लावणे अत्यंत चुकीचे आहे....
महाराष्ट्र

भाजपशासित राज्यांमध्ये डझन पत्रकारांवर अटक झाली तेव्हा भाजप कुठे होतं?- प्रशांत भूषण

News Desk
मुंबई | आज (४ नोव्हेंबर) रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अन्वय नाईक यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात अटक केली. त्यावरुन राज्य सरकार आणि...
महाराष्ट्र

जिथे जिथे भाजप सरकार तिथे तिथे दलित, महिला व अल्पसंख्यांकावर अत्याचार: बाळासाहेब थोरात

News Desk
मुंबई | जिथे जिथे भाजप सरकार तिथे तिथे दलित महिला व अल्पसंख्यांकावर अत्याचार ही देशातील सद्याची परिस्थिती आहे. भाजप शासित राज्यांमध्ये महिला आणि दलितांवरील अत्याचारात...