HW News Marathi

Tag : Chandrkant Patil

महाराष्ट्र

“विधानपरिषदेच्या ६ जागा आम्ही जिंकूच,  पुण्याची जागा तर वनवे”, चंद्रकांत पाटलांचा विश्वास

News Desk
कोल्हापूर | राज्यातील ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघ आणि धुळे-नंदुरबार विधान परिषदेच्या जागेसाठी मतदान पार पडत आहे. अनेक नेत्यांनीही आपला मतदानाचा हक्क आज (१...
महाराष्ट्र

योगी आदित्यनाथ बॉलिवूडप्रमाणे एखादा उद्योग त्यांच्या राज्यात सुरु करावा याच्या अभ्यासासाठी येत असावेत – चंद्रकांत पाटील  

News Desk
कोल्हापूर | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या (२ डिसेंबर) मुंबईत येणार आहेत. मुंबईतील फिल्म सिटी उत्तर प्रदेशात नेण्यासाठी बैठक घेण्याकरता ते येणार आहेत. यावरुन...
महाराष्ट्र

पवारांबद्दलचं चंद्रकांत पाटलांचं ते वक्तव्य ऐकून मित्राचीच आठवण झाली – रोहित पवार

News Desk
मुंबई | राज्याच्या राजकारणात शाब्दिक चकमकी सुरूच आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा नवा राजकीय उभा...
महाराष्ट्र

चंद्रकांत पाटलांचा वारसा संग्राम देशमुख चालवणार ? पुणे पदवीधरसाठी भाजपचे उमेदवार !

News Desk
पुणे | पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपकडून संग्राम देशमुख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.या मतदारसंघातून अनेक जण इच्छुक होते मात्र भाजपने उमेदवारी पश्चिम महाराष्ट्रातचं पुन्हा...
महाराष्ट्र

अर्णब गोस्वामींना सुटका मिळेपर्यंत भाजप काळ्या फीती लावून करणार सरकारचा निषेध – चंद्रकांत पाटील

News Desk
मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतल्यानतंर भाजप त्यांच्या मागे ठामपणे उभे राहिले आहे....
महाराष्ट्र

आमची आई आणि बाप हे दोन्हीही येथील जनता आहे, राष्ट्रवादीला भाजपकडून उत्तर 

News Desk
मुंबई | राजयकीय नेते आणि त्यांच्याती वाद इतका वाढला आहे की आथा एकमेकांचा बाप काढण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या...
महाराष्ट्र

Hw Exclusive |  चंद्रकांत पाटलांनी ‘या’ शब्दांत केली रश्मी वहिनींची स्तुती !

swarit
गौरी टिळेकर | भाजपचे दादामियां ‘इतिहास पुरुष’ कधीपासून झाले? त्यांना इतिहासाचे उत्खनन करण्याची इतकीच आवड असेल तर पंचवीस वर्षांपूर्वी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे नामांतर...
महाराष्ट्र

आंदोलनाचा प्रतिसाद म्हणजे जनतेच्या मनात सरकारबद्दलचा असंतोष

swarit
मुंबई | विधान परिषदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज (२५ फेब्रुवारी) दुसरा दिवस होता. शेतकऱ्यांची कर्जमाफी असो किंवा महिला सुरक्षेचा प्रश्न भाजप सध्या ठाकरे सरकारच्या विरोधात धरणे...