शिंदे गटाने बंड पुकारल्या नंतर राज्यात राजकीय भूकंप आल्याचं पाहायला मिळालं. सध्या एकनाथ शिंदे यांच्या सोबत 50 अमदार आहेत त्यापैकी 40 आमदार मंत्री पदासाठी आशावादी...
मुंबई। राज्यातील महा विकास आघाडी सरकार अर्थातच ठाकरे सरकारची द्विवर्षपूर्ती नुकतीच पूर्ण झाली आहे. आणि अशातच ठाकरे सरकारचा कार्यकाळावर राज्यातील विरोधकांनी मात्र टीका केलेली पाहायला...
मुंबई। महाविकास आघाडी सरकारचा अर्थातच ठाकरे सरकारने आपल्या कार्यकाळाची दोन वर्षे नुकतीच पूर्ण केली आहेत. त्यावरुन महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप...
मुंबई। कोरोनामुळे आधीच भयावह परिस्थिती झाली होती. त्यामुळे लॉकडाऊन मुळे सगळीकडे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. आणि हळूहळू जनजीवन सुरळीत पूर्वपदावर येत असतांनाच अश्यातच आता...
मुंबई। कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची ताकद काय असते याचे उदाहरण आहे अशी प्रतिक्रिया...
मुंबई। राज्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. आणि अशातच आता राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता राज्याच्या...