HW News Marathi

Tag : Drought

महाराष्ट्र

Featured अलमट्टी धरणावर बंधारे बांधल्यास कोल्हापूर–सांगली जिल्ह्यात विपरीत परिणाम; कर्नाटक सरकारला तात्काळ वस्तुस्थिती कळविणार! – उपमुख्यमंत्री

Aprna
नागपूर  । अलमट्टी धरणाची (Almatti Dam) उंची वाढविण्यास दुसऱ्या कृष्णा पाणी तंटा लवादाने कर्नाटक सरकारला परवानगी दिली आहे. मात्र, त्यावर बंधारे बांधल्यास त्याचा विपरीत परिणाम...
देश / विदेश

Featured महाराष्ट्रातील जत तालुक्यातील दुष्काळी भागात कर्नाटकाने पाणी सोडून डिवचले

Aprna
मुंबई | सांगली (Sangli) जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावात दुष्काळी स्थिती आहे. या दुष्काळग्रस्त गावांना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (CM Basavaraj Bommai) यांनी तुबची बबलेश्वर योजनेतून...
महाराष्ट्र

Featured रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना निधी कमी पडू दिला जाणार नाही! – उपमुख्यमंत्री

Aprna
मुंबई | प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि दुष्काळी भागासाठी असलेल्या बळीराजा जलसंजीवनी या केंद्र अर्थसहाय्यीत योजनांबरोबर राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती द्यावी. यासाठी निधी कमी...
महाराष्ट्र

Featured मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी सर्वोच्च प्राधान्य देऊ! – देवेंद्र फडणवीस

Aprna
नांदेड  । मराठवाड्याच्या विकासाच्यादृष्टिने गेल्या काही वर्षांपासून आपण प्रयत्न करत आहोत. अजून खूप काही काम करावे लागेल. येथील सिंचनाचे प्रश्न ऐरणीवर आहेत. याचा सखोल अभ्यास...
व्हिडीओ

Sangamner चा शेतकरी ‘झेंडू’ उत्पादनातून बनला लखपती!

Manasi Devkar
संगमनेर तालुक्यातील पठार भाग हा नेहमी दुष्काळी छायेत असतो. या दुष्काळी भागामध्ये नगदी किंवा हंगामी पिकांना गेल्या दोन वर्षापासून फाटा देत येथे आता झेंडू फुलांंचे...
महाराष्ट्र

Featured पाहा व्हिडिओ : पिकांवर ड्रोन द्वारे फवारणी; हायटेक शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

Aprna
मुंबई | दुष्काळी म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यातला शेतकरी आता हायटेक होऊ लागलाय. केज तालुक्यात पिकांवर ड्रोन द्वारे फवारणी करण्यात आलीय. आणि हा प्रयोग यशस्वी...
व्हिडीओ

बीडच्या शेतकऱ्याची कमाल! दुष्काळावर मात करण्यासाठी चक्क दीड एकरात खणली विहीर|

News Desk
सततचा दुष्काळ अन अवकाळी अतिवृष्टी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाचवीलाचं पूजलेलं आहे. यामुळं इथला शेतकरी...
व्हिडीओ

दुष्काळात पीक विमा किती फायद्याचा ?

News Desk
उस्मानाबाद जिल्ह्यात मागील काही दिवसापासून चालू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ४२ मंडळ पैकी ३० मंडळ मध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे आतोनात नुकसान...
महाराष्ट्र

‘सह्याद्री’ अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांची बैठक

News Desk
मुंबई | ‘सह्याद्री’ अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जिल्ह्यातील पालमंत्र्यांची आज (६ नोव्हेंबर) बैठक बोलविण्यात आली आहे. सर्व जिल्ह्याच्या पालमंत्र्यांसोबत मुख्यमंत्री चर्चा करणार असल्याची...
महाराष्ट्र

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून तात्काळ १० हजार कोटीची मदत

News Desk
मुंबई | अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तात्काळ १० हजार कोटी तरतूद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त...