मुंबई | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १० दिवस उलटून गेले असले तरी अद्याप राज्यात नवे सरकार स्थापन झालेले नाही. राज्यातील जनतेने भाजप-महायुतीच्या बाजूने कौल...
मुंबई | राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना-भाजप यांच्यातील मुख्यमंत्री पद आणि सत्तेचे समान वाटपावरून सुरू असलेला तेढ सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा...
मुंबई | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १० दिवस उलटून गेले असले तरी अद्याप राज्यात नवे सरकार स्थापन झालेले नाही. राज्यातील जनतेने भाजप-महायुतीच्या बाजूने कौल...
मुंबई | राज्या शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्री आणि सत्तेचे समान वाटपावरून तिढा सुटण्याचे चिन्हे दिसत नाही. शिवसेना सामनाच्या अग्रेलखातून भाजपवर निशाणा साधत आहे. आता ‘तरुण भारत’ने पुन्हा...
मुंबई | विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून अवघे १३ दिवस झाले तरी देखील राज्यात सरकार स्थापन झाले नाही. शिवसेना- भाजपमध्ये मुख्यमंत्री आणि सत्तेचे समान वाटपावरून कलगीतुरा...
मुंबई | महाराष्ट्राचा निर्णय हा महाराष्ट्रातच होईल, मुख्यमंत्री फक्त शिवसेनेचाच होणार असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज (५ नोव्हेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला...
मुंबई | सत्तास्थापनेचा घोळ घालायचा, खोळंबा करायचा व त्या परिस्थितीचा लाभ घेऊन सरकार नसतानाही अप्रत्यक्ष सूत्रे हातात ठेवून राज्यकारभार हाकायचा हे घटनाविरोधी आहे. नवे राज्य...
मुंबई | राज्यातील सत्तास्थापनेसंदर्भात महायुतीचे दोन्ही मोठे पक्ष असलेल्या भाजप-शिवसेनेतील संघर्ष आणि राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादीच्या नव्या समीकरणाच्या शक्यतांबाबत विधानसभेच्या निकालानंतरपासून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली...
मुंबई | राज्यात सत्तासथापनेवरून भाजप-शिवसेनेत सुरु असलेला संघर्ष पाहता राज्याचा मुख्यमंत्री नेमका कोण होणार ? हा प्रश्न राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विचारला असता “मला...