हैदराबाद | ‘मी तुम्हाला विश्वास देतो की, तेलंगणात भाजपची सत्ता आल्यास ओवेसींनी निजामासारखे हैदराबाद सोडून पळावे लागेल,’ असे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. हैदराबादमध्ये...
मुंबई । मुंबई विद्यापीठाकडे माहिती अधिकाराअंतर्गत मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ करणे महागात पडले आहे. मुंबई विद्यापीठाकडे २०१० ते २०१७ दरम्यानच्या उत्तरपत्रिकांच्या पूनर्मुंल्याकनासाठी घेण्यात आलेली रक्कम...
नवी दिल्ली। पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री महमूद कुरेशी यांनी करतारपूर कॉरिडोर भूमिपूजन समारंभासाठी भारत सरकारला निमंत्रीत करणे ही पंतप्रधान इम्रान खान यांनी टाकलेली गुगली होती. या गुगलीमुळे...
शिर्डी | निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी शिर्डी संस्थाकडून मिळणा-या ५०० कोटी रूपयांच्या कर्जाचा मार्ग मोकळा झाला असून दोन टप्प्यात हे कर्ज राज्य सरकारला दिले जाणार आहे....
उदयपूर | उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक केले, असे बोलून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी भारतीय लष्कराच्या जवानांचा...
जयपूर | सर्जिकल स्ट्राईकसारख्या संवेदनशील मुद्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकीय भांडवल करीत असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजस्थान येथील प्रचारसभेत केला. राहुल यांनी...
मुंबई – मराठा समाजाला नुकतेच 16 % आरक्षण मिळाले असून त्यासाठी अनेकांचे जीव गेले आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात मोठे आंदोलन उभारण्यात आले होते. यामध्ये ४२...
नवी दिल्ली | मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी २८ नोव्हेंबरला मतदान झाले. मात्र काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आता या मतदानाबाबत एक वेगळीच भीती व्यक्त केली...
मुंबई | मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यानंतर राज्य सरकारकडून राजपत्र जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता मराठा समाजाच्या आरक्षणासाठीची संवैधानिक आणि प्रशासकीय प्रक्रिया...