HW News Marathi

Tag : Grampanchayat Election

व्हिडीओ

Satej Patil vs Dhananjay Mahadik: ग्रामपंचायत निवडणुकीत कोण उधळणार विजयाचा गुलाल?

News Desk
Satej Patil vs Dhananjay Mahadik: “गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकीची धुमश्चक्री संपून आता एक आठवडा झाला आहे. पण महाराष्ट्रात मात्र अजून एका निवडणुकीची रणधुमाळी चालूच...
व्हिडीओ

“शीsss त्याच्यावर कोण बोलणार”, नितेश राणेंचं नाव ऐकताच आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

News Desk
ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी अवघ्या एका वाक्यात भाजप नेते नितेश राणे यांचा पाणउतार केला आहे. आमदार नितेश राणे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारात कणकवलीतील...
व्हिडीओ

विरोधकांच्या टीकेला आम्ही कामाने उत्तर देऊ! – Eknath Shinde

News Desk
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथे जाऊन चेकपोस्टवर पोलिसांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. त्यासाठी नागपूर विमानतळावर आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. ते...
व्हिडीओ

कारभारी लय भारी ! नवरा निवडणुकीत जिंकला,बायकोने खांद्यावरून मिरवलं…

News Desk
ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालाकडे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांचे लक्ष वेधले होते. निकालानंतर विजयाची मिरवणूक आणि जल्लोषाचा गुलाल उधळायला सर्वचजण सज्ज होते. मात्र, कोरोनामुळे मिरवणुकीला बंदी घालण्यात आली...
महाराष्ट्र

ग्रामपंचायत निवडणुकीत कोणाची जीत कोणाची हार?

News Desk
मुंबई | महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर ग्रामीण भागातील पहिल्याच मोठय़ा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत जास्त जागा मिळाल्याचा दावा सर्वच राजकीय पक्षांनी केला आहे. भाजप, काँग्रेस, शिवसेना...
व्हिडीओ

‘राणेंना धक्का देणारा ना जन्माला आलाय ना येईल!’ कोकणात राणेंनी फुलवलं ‘भाजपचं कमळ’

News Desk
राज्यातील अनेक ग्रामपंचायतींचे निकाल समोर आले असून, बहुतांश ठिकाणी भाजपाने जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र दिसत आहे. विशेष करून शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोकणात भाजपाच्या वाट्याला...
HW एक्सक्लुसिव

‘४५ वर्षे’ निवडणुक न पाहिलेलं सातारा जिल्ह्यातलं ‘गुंडेवाडी’गाव !

News Desk
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यांतील गुडेंवाडी हे गाव गेली ४५ वर्षे होणाऱ्या बिनविरोध निवडणुकीसाठी प्रसिद्ध आहे.पण बिनविरोध निवडणुकीचा आदर्श निर्माण करणाऱ्या या गावाचा प्रगती मात्र थांबलीये.पाहा...
व्हिडीओ

घोडेबाजार थांबवण्यासाठी सरपंचपदाची सोडत निवडणुकीनंतरच !हसन मुश्रीफ Exclusive

News Desk
राज्यातल्या 14 हजार ग्रामपंचायतीच्या राजकारणाचा उलटफेर करणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच सरपंचपदाची आरक्षण सोडत पूर्ण होणार आहे. ज्या आठ जिल्ह्यात निवडणुकीआधीच सरपंचपदाचं...