HW News Marathi

Tag : hsc

महाराष्ट्र

संतापजनक! रोडरोमियोच्या त्रासाला कंटाळून अंबाजोगाईत १७ वर्षीय मुलीची आत्महत्या

News Desk
बीड जिल्ह्यात एका निष्पाप मुलीचा गेला बळी.....
महाराष्ट्र

दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने आणि वेळेनुसारच होणार

News Desk
दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा या ठरलेल्या वेळापत्रकानुसार आणि ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहेt....
महाराष्ट्र

आजपासून भरता येणार बारावीच्या परीक्षेचे अर्ज

News Desk
मुंबई। यंदाच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने सन २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक परीक्षा म्हणजे १२वींच्या परीक्षेचे अर्ज दाखल करण्यासाठी...
देश / विदेश

बारावीच्या विद्यार्थ्यांचा दुपारी 4 वाजता निकाल जाहीर होणार!

News Desk
मुंबई। बारावीच्या विद्यार्थ्यंसाठी महत्वाची बातमी. दुपारी ४ वाजता निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाचा इयत्ता १२ वीचा निकाल मंगळवारी ३ ऑगस्टला दुपारी ४ वाजता...
महाराष्ट्र

बारावीच्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर जारी, निकाल कधी लागणार विद्यार्थ्यांचं लागलं लक्ष

News Desk
मुंबई | महाराष्ट्रातील १० वीच्या विद्यार्थ्यांचा नुकताच रिझल्ट जाहीर झाला. यानंतर आता बारावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून आहे. यासंदर्भात महत्वाचं...
देश / विदेश

बोर्डात उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन, दिला मोलाचा सल्ला!

News Desk
नवी दिल्ली। CBSEचा आज(३०जुलै) इयत्ता १२वी बोर्डाचा निकाल लागला आहे. यंदा 99.37 टक्के विद्यार्थी पास झाले असून, हा आतापर्यंतचा हायेस्ट पासिंग परसेंटेज निकाल आहे. तरीही,...
महाराष्ट्र

बारावीच्या निकालाबाबत अद्याप निर्णय नाही!

News Desk
पुणे। बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाची अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. बारावीच्या निकालासाठी विद्यार्थ्यांची अंतर्गत मूल्यमापनातील गुणांची माहिती संकलित करण्याचं काम अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे अंतिम...
महाराष्ट्र

यावर्षी बारावीचे सगळेच विद्यार्थी होणार पास! अंतर्गत मूल्यमापनाविषयी लवकरच होणार निर्णय

News Desk
मुंबई | काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने दहावीच्या परीक्षांप्रमाणेच बारावीच्या परीक्षा देखील रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने हा...
महाराष्ट्र

राज्यातील १२वीची परीक्षा रद्द, राज्य सरकारचा प्रस्ताव झाला मंजूर

News Desk
मुंबई | राज्यात कोरोना रुग्ण संख्या कमी जास्त होताना दिसत आहे. अशात विद्यार्थ्यांचे आरोग्य महत्वाचे असल्याकारणाने राज्य सरकारने १० वीची परीक्षा रद्द केली होती. मात्र,...
Covid-19

दहावीच्या परीक्षांसाठी उच्च न्यायालय तर बारावीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे लक्ष

News Desk
मुंबई । १० वीची परीक्षा रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णयच रद्द करावा अशी मागणी करणारी एक जनहित याचिका पुण्याचे प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी मुंबई उच्च...