HW News Marathi

Tag : Indira Gandhi

व्हिडीओ

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेने महाराष्ट्रात काय मिळवले?

News Desk
News Report By Arti Ghargi – काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातला आजचा शेवटचा दिवस आहे. ७ नोव्हेंबर ला हि यात्रा तेलंगणा मधून महाराष्ट्रात आली. त्यानंतर...
व्हिडीओ

आम्ही स्वखर्चाने आलोय, Banjara समाजाच्या व्यथा राहुल गांधींना सांगणार

News Desk
काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) 73 वा दिवस असून, महाराष्ट्रातील यात्रेचा 13 वा दिवस आहे. तर विदर्भात...
व्हिडीओ

Rahul Gandhi यांना मुंबईत पाय ठेवू देणार नाही; Savarkar वादात Rahul Shewale आक्रमक

Seema Adhe
काँग्रेस नेता राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली Bharat jodo यात्रा सुरू आहे. सध्या ही यात्रा महारष्ट्र आहे आणि या दरम्यान राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्या...
व्हिडीओ

Vinayak Savarkar विज्ञाननिष्ठ होते, तर Jawaharlal Nehru…! काय म्हणाले Sanjay Raut?

News Desk
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटिशांकडे माफी मागितल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यभरात वातावरण तापलं आहे. तर दुसरीकडे रणजीत सावरकर...
व्हिडीओ

“Indira Gandhi यांचं ‘ते’ पत्र राहुल गांधींनाच देणार”

Manasi Devkar
सध्या शेगाव येथे राहत असलेल्या वेदवंती अंबादास मांडवगडे यांनी इयत्ता अकरावीत असताना इंदिरा गांधी यांना एक पत्र लिहिलं होतं. इतकंच नाही तर हे पत्र मिळाल्यानंतर...
व्हिडीओ

मी इंदिरा गांधींनी दिलेलं लुगडं नेसलंय…

News Desk
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली असून आज या यात्रेचा 65 वा दिवस आहे. या यात्रेतून अनेक कानोकोपऱ्यातून लोकं राहुल...
महाराष्ट्र

इंदिरा गांधींना दिलेला शब्द बाळासाहेबांनी पाळला, आताही राज्य सरकार पाच वर्षे टिकेल –  शरद पवार

News Desk
मुंबई | पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राज्य सरकार पडणार अशा वावड्या अनेकांनी उठवायला सुरुवात केली आहे. जनता पक्षाचं सरकार आलं त्यावेळी बाळासाहेबांनी इंदिरा गांधींना मदत...
देश / विदेश

‘आजीचा आणीबाणी लावण्याचा निर्णय चूक, पण…’

News Desk
नवी दिल्ली | माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १७७५ ते १९७७ या दरम्यान २१ महिने देशांतर्गत आणीबाणी लावली होती. इंदिरा गांधींचा तो निर्णय भारतीय राजकारणातील...
महाराष्ट्र

राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेत उपमुख्यमंत्र्यांकडून माजी पंतप्रधान इंदिरा गांधींना अभिवादन

News Desk
मुंबई | देशाच्या माजी पंतप्रधान, भारतरत्न, स्वर्गीय इंदिरा गांधींनी सर्व जाती, धर्म, पंथ, प्रांतांच्या एकजुटीतून एक मजबूत, हिंसाचारमुक्त भारत घडविण्याचं स्वप्नं बघितलं होतं. इंदिराजींचं ते...
महाराष्ट्र

देशाला ‘महासत्ता’ बनण्याच्या वाटेवर आणण्यात स्वर्गीय इंदिराजींचे नेतृत्व,कर्तृत्व, त्याग, बलिदानाचे योगदान सर्वाधिक – अजित पवार

News Desk
मुंबई | देशाची एकता… अखंडता… सार्वभौमता कायम राखत देशाला ‘महासत्ता’ बनण्याच्या वाटेवर आणण्यात स्वर्गीय इंदिराजींचे नेतृत्व…कर्तृत्व… त्याग… बलिदानाचे योगदान सर्वाधिक आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित...