HW News Marathi

Tag : KDMC

राजकारण

Featured “अनुराग ठाकूरजी आमची KDMC फक्त सेटिंगमध्ये स्मार्ट…”, मनसे आमदार राजू पाटलांचा टोला

Darrell Miranda
मुंबई | भाजपचे नेते आणि केंद्रीय प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) रविवारपासून कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघाच्या  दौऱ्यावर आहेत. ठाकूर यांच्या दौऱ्याचा आज (13 सप्टेंबर) शेवटचा...
व्हिडीओ

‘मी शिवसेना बोलतेय..’, पक्ष निष्ठेवरील ‘तो’ देखावा पोलिसांकडून जप्त

Manasi Devkar
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचं राजकारण मोठ्या प्रमाणात तापलं असून शिंदे गट आणि ठाकरे गट यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. नेमकी शिवसेना कोणाची यावरून मोठा वाद...
व्हिडीओ

‘या’मुळे कल्याण-डोंबिवलीतले ४२ कर्मचारी एकाच दिवशी झाले निवृत्त

News Desk
कल्याण डोंबिवली महापालिकेत मागील काही वर्षात निवृत्त झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या जागा अद्याप भरण्यात आलेल्या नाहीत....
महाराष्ट्र

कल्याण-डोंबिवलीत बसलेल्या धक्क्याचा ‘मनसे’ने थेट कोकणात घेतला बदला

News Desk
मुंबई | येत्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिवसेनेने डोंबिवलीत मनसेला मोठे खिंडार पडले आहे. अवघ्या २४ तासांमध्ये मनसेचे २ बडे निष्ठावंत नेते पक्ष...
व्हिडीओ

शिवसेना आणि भाजपने ‘मनसे’ला पाडले खिंडार! राज ठाकरेंच्या निष्ठांवंतांनी सोडला पक्ष

News Desk
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून शिवसेनेतील इनकमिंग वाढतच आहे. आता तर मनसेचा बालेकिल्ला असलेल्या डोंबिवलीत मनसेला शिवसेनेने मोठे खिंडार पाडले आहे. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष...
मुंबई

डोंबिवलीमध्ये शारदा प्रोसेस कंपनीच्या चार मजली गोदामाला आग

News Desk
डोंबिवली | कपड्याला लागणारे साहित्य पुरवणाऱ्या शारदा प्रोसेस कंपनीच्या चार मजली गोदामाला आग लागली आहे. ही घटना डोंबिवली येथील एमआयडीसीतील कंपनीच्या गोदामाला आज (४ जुलै)...
मुंबई

डोंबिवलीमध्ये एमआयडीसीतील झेनिथ रबर कंपनीला आग

News Desk
डोंबिवली | एमआयडीसी परिसरातील झेनिथ रबर कंपनीला सोमवारी मध्यरात्री आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान आणि अधिकाऱ्यांनी...
मुंबई

केडीएमसीने रस्त्यावर खड्डे पडण्याचे खापर पावसावर फोडले

News Desk
मुंबई | पाऊसाला सुरुवात झाली की, मुंबईत पुन्हा एकदा खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर येतो. या खड्ड्यांमुळे मुंबईत अनेकांचे जीव गेले असून या खड्ड्यांमुळे १५ मिनिटांचा रस्ता...