HW News Marathi

Tag : Lakhimpur Kheri Violence

व्हिडीओ

Jalgaonमध्ये Shivsena कार्यकर्त्यांनी खाद्यपदार्थांचे पैसे मागणाऱ्या दुकानदाराला नेलं फरफटत

News Desk
जळगावात महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंद आंदोलनादरम्यान शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी दादागिरी केल्याचा एक संतापजनक प्रकार समोर आलाय. जळगाव शहरातील नवीपेठेत गोलाणी मार्केटजवळ हा संतापजनक प्रकार घडला....
महाराष्ट्र

“बंद में कभी कभी ऐसा हो जाता है…” – संजय राऊत

News Desk
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी निषेध व्यक्त करण्यासाठी महाविकाआघाडीकडून सोमवारी (११ ऑक्टोबर) ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली. मात्र, राज्यातील अनेक ठिकाणी या...
महाराष्ट्र

“मावळमध्ये कोणत्या नेत्याच्या पोराने गोळीबार केला नव्हता”, जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

News Desk
उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाविकासआघाडीकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली. आज (११ ऑक्टोबर) राज्यभर या बंदला संमिश्र स्वरूपाचा प्रतिसाद मिळाला. तर...
देश / विदेश

लखीमपूर हिंसाचार प्रकरण : मुख्य आरोपी आशिष मिश्राच्या पोलीस कोठडीत ३ दिवसांची वाढ

News Desk
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे,...
व्हिडीओ

रास्तारोको, जाळपोळ अन् मारहाण! मुंबई-ठाण्यात उमटले ‘बंद’चे तीव्र पडसाद

News Desk
उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचाराचे देशभरात तीव्र पडसाद उमटले. लखीमपूर खेरी येथे रविवारी (३ ऑक्टोबर) केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राच्या वाहनांच्या...
देश / विदेश

“…मग नवाब मलिक तुम्हीही मंत्रिपदाचा राजीनामा द्या”, दरेकरांचं आव्हान

News Desk
उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचाराचे देशभरात तीव्र पडसाद उमटले. लखीमपूर खेरी येथे रविवारी (३ ऑक्टोबर) केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राच्या वाहनांच्या...
व्हिडीओ

लखीमपुर घटना दुर्दैवी पण महाराष्ट्रात लक्ष द्या Devendra Fadnavis यांची Thackeray सरकारकडे मागणी!

News Desk
लखीमपूर खेरी येथील घटनेत शेतकऱ्यांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूसंदर्भात राज्य मंत्रिमंडळाने खेद व्यक्त करण्याचा ठराव केला. यावेळी मंत्रिमंडळाने दोन मिनिटे उभे राहून मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली...