HW News Marathi

Tag : lakhimpur

व्हिडीओ

Jalgaonमध्ये Shivsena कार्यकर्त्यांनी खाद्यपदार्थांचे पैसे मागणाऱ्या दुकानदाराला नेलं फरफटत

News Desk
जळगावात महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंद आंदोलनादरम्यान शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी दादागिरी केल्याचा एक संतापजनक प्रकार समोर आलाय. जळगाव शहरातील नवीपेठेत गोलाणी मार्केटजवळ हा संतापजनक प्रकार घडला....
व्हिडीओ

“Maharashtra बंद ला पाठींबा न देणारे मूर्ख!” Sanjay Raut यांची बोचरी टीका

News Desk
संजय राऊत म्हणाले, केंद्र सरकार किंवा त्या संबंधित पक्षाच्या नसानसात अमानुषता भरलेली आहे आणि या विरोधात देशातील जनतेला जागे करण्यासाठी, शेतकरी एकाकी नाही आम्ही त्याच्या...
व्हिडीओ

आज Maharashtra बंद, पाहा कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती!

News Desk
कुठे रास्ता रोको, तर कुठे टायर जाळून आंदोलन करण्यात आलं आहे. तर महाराष्ट्रात वेगवेळ्या ठिकाणी या बंदची काय स्थिती आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया...
Uncategorized

सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स भाजप नेते चालवतात- जयंत पाटलांचं टीकास्त्र

News Desk
सांगली | अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घरावर धाडी टाकल्या. अजित पवार यांना बदनाम करण्यासाठी या धाडी टाकल्या जात आहेत. भाजपचे नेते ज्याचं नाव घेतात त्याच्यावर...
महाराष्ट्र

“चार खून पचवून जगातला सर्वात मोठा पक्ष हिंदुस्थानात…”, संजय राऊत

News Desk
मुंबई | लखीमपूर खेरी प्रकरणामुळे अवघ्या देशातलं राजकीय वातावरण तापलं आहे. या घटनेचा सर्वच विरोधी पक्षांकडून निषेध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री उशिरा...
देश / विदेश

याला म्हणतात लढाई… संजय राऊत यांनी केलं प्रियंका गांधींचं कौतुक

News Desk
मुंबई | ‘देशात आज सगळ्यांना एकत्र करणारे जयप्रकाश नारायण नाहीत व लढण्याची प्रेरणा देणारे जॉर्ज फर्नांडिसही नाहीत. सगळेच तडजोडवादी बनले आहेत. या सगळ्या परिस्थितीत लखीमपूर...
व्हिडीओ

लखीमपुर घटना दुर्दैवी पण महाराष्ट्रात लक्ष द्या Devendra Fadnavis यांची Thackeray सरकारकडे मागणी!

News Desk
लखीमपूर खेरी येथील घटनेत शेतकऱ्यांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूसंदर्भात राज्य मंत्रिमंडळाने खेद व्यक्त करण्याचा ठराव केला. यावेळी मंत्रिमंडळाने दोन मिनिटे उभे राहून मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली...
क्राइम

लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’!

News Desk
मुंबई | लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारात एकूण आठ जणांचा मृत्यू झाला. यात चार शेतकऱ्यांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या गाडीने शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप आहे. सोमवारपासून...
देश / विदेश

लखीमपूर हिंसाचारानंतर योगी सरकारची मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ४५ लाख आणि सरकारी नोकरीची घोषणा

News Desk
लखनऊ | एकूण नऊ जणांचा लखीमपूर हिंसाचारात मृत्यू झाला आहे. यामध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश आहे. तर, मारले गेलेले इतर चार जण हे भाजप कार्यकर्ते असल्याचे...