HW News Marathi

Tag : Letter

व्हिडीओ

‘मला आमदार करा’, शेतकरी पुत्राचे थेट राज्यपालांना पत्र

Manasi Devkar
Beed: बीडमधील एका शेतकरी पुत्राने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे आपल्याला आमदार करण्याची मागणी केली आहे. श्रीकांत गदळे असं या व्यक्तीचं नाव असून ते स्वतः शेतकरी...
मुंबई

Featured आदित्य ठाकरेंच्या आमदारकीला तीन वर्षे पूर्ण; वरळीकरांना लिहिले भावनिक पत्र

Aprna
मुंबई | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या आमदारकीला तीन वर्ष पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने...
व्हिडीओ

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेने महाराष्ट्रात काय मिळवले?

News Desk
News Report By Arti Ghargi – काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातला आजचा शेवटचा दिवस आहे. ७ नोव्हेंबर ला हि यात्रा तेलंगणा मधून महाराष्ट्रात आली. त्यानंतर...
व्हिडीओ

“Indira Gandhi यांचं ‘ते’ पत्र राहुल गांधींनाच देणार”

Manasi Devkar
सध्या शेगाव येथे राहत असलेल्या वेदवंती अंबादास मांडवगडे यांनी इयत्ता अकरावीत असताना इंदिरा गांधी यांना एक पत्र लिहिलं होतं. इतकंच नाही तर हे पत्र मिळाल्यानंतर...
राजकारण

Featured दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरून श्रीकांत शिंदेंचे भावनिक पत्र

Aprna
मुंबई | माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा (dussehra melava) पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाषण...
महाराष्ट्र

Featured नाफेडमार्फत अधिक कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा; मुख्यमंत्र्यांचे पियुष गोयलांना पत्र

Aprna
मुंबई | कांद्याचे (Onion) भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.  त्यामुळे नाफेडमार्फत आणखी 2 लाख मेट्रीक टन काद्यांची खरेदी किंमत...
महाराष्ट्र

Featured मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शेतकऱ्यांना पत्राद्वारे भावनिक साद

Aprna
मुंबई  । राज्यातील शेती आणि शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारे निर्णय जाहीर करतानाच शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सर्वंकष कृती आराखडा करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी...
राजकारण

Featured “सिंहासनावर आंधळा धृतराष्ट्र बसला असेल तर…”, नितेश राणेंचा पत्रातून मुख्यमंत्र्यांना टोला लगावला

News Desk
मुंबई | सिंहासनावर आंधळा धृतराष्ट्र बसला असेल तर कौरवांच्या मन मर्जीने राज्य चालते. सध्याची मुंबईची अवस्था पाहता कुणीही अस्वस्थ होऊ शकतो, असा टोला भाजपचे आमदार नितेश...
देश / विदेश

महाविकासआघाडीचे सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव; राऊतांचा पत्रातून गौप्यस्फोट

Aprna
ईडीचा वापर करत विरोधकांना धमकाल्याचे काम सुरू असल्याचा आरोप राऊतांनी पत्रातून केला आहे....
राजकारण

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र  

News Desk
मुंबई | महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना हा चिंतेचा विषय असून नुकतीच साकीनाका येथे घडलेली घटना पाहता महिलांच्या सुरक्षेबाबत अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. मुंबईसह संपूर्ण...