HW News Marathi

Tag: Maharashtra

Covid-19

विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून परीक्षेचे नियोजन करा! – बच्चू कडू

Aprna
शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांकडून परीक्षांचा आढावा...
Covid-19

महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेसोबत ९ शैक्षणिक संस्थांचे सामंजस्य करार

Aprna
सह्याद्री अतिथीगृह येथे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था आणि विविध शैक्षणिक संस्था यांच्यात सामंजस्य करार करण्यात आले....
महाराष्ट्र

पुढील तीन महिन्यात नाशिकच्या वाड्या-पाड्यापर्यंत पाणी पोहचवणार! – आदित्य ठाकरे

Aprna
सावरपाडा व सेंद्रीपाडा यांना जोडणाऱ्या लोखंडी पुलाची पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली पाहणी...
देश / विदेश

महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात सर्वोत्तम : ‘प्रधानमंत्री बॅनर’ विजेत्याचा बहुमान

Aprna
पृथ्वी पाटील एनसीसीच्या एअर फोर्स विंगची सर्वोत्तम कॅडेट (बेस्ट कॅडेट) ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे दोन्ही बहुमान काल महाराष्ट्राला प्रदान करण्यात आले....
व्हिडीओ

“Wine विक्री भरकटलेल्या सरकारचा निर्णय!”; सत्ताधारी व विरोधक आमने-सामने

News Desk
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत किराणा दुकानात आणि...
व्हिडीओ

शेतकऱ्यांना गांजाची शेती करण्याची परवानगी द्यावी; सर्व सामान्यांची प्रतिक्रिया

News Desk
"वाईन विक्रीतून मिळणारा महसूल वाढविण्याच्या दृष्टीकोनातून राज्य सरकारनं आज मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यात किराणा...
व्हिडीओ

टिपू सुलतान वादावर ShivSena आणि NCP ची प्रतिक्रिया

News Desk
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या पुढाकाराने मालाड येथे क्रीडा संकुल तयार करण्यात आले आहे. मात्र, या क्रीडा संकुलाला...
महाराष्ट्र

संतोष परब प्राणघातक हल्ला प्रकरण : नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयासमोर शरण

Aprna
सर्वोच्च न्यायालयात राणेंच्या याचिकेवर काल (२७ जानेवारी) सरन्यायाधीश रमण्णा, न्या. हिमा कोहली आणि न्या. ए.एस. बोपण्णा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. त्यावेळी राणेंची सर्वोच्च न्यायालयाच्या...
देश / विदेश

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द

Aprna
आमदारांचे निलंबन मागे घेण्यासाठी भाजपने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज अखेर सर्वोच्च न्यायालयाने भाजपच्या १२ आमदाराचे निलंबन रद्द केल्यामुळे भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे....
महाराष्ट्र

बदलत्या काळासोबत नव्या तंत्रज्ञानाच्या साथीने बालभारती बदलत आहे! – वर्षा गायकवाड

Aprna
वर्षा गायकवाड म्हणाल्या की, शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. नवी पिढी ही अधिक गतिमान आणि तंत्रस्नेही आहे....